उत्तराखंडचा ऋषिकेशमध्ये सततच्या कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यांवर पाणी आल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. ... ...
20 वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी प्राणपणाने लढून पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावले होते. या युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती. ...