केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक २०१९ सादर केले तो १७ व्या लोकसभेच्या अधिवेशनातील सगळ्यात आव्हानात्मक दिवस होता, असे मत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी व्यक्त केले. ...
येत्या स्वातंत्र्यदिनी जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक ग्रामपंचायतीवर राष्ट्रध्वज फडकवला जाईल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. ...
कल्याण, सिकंदराबाद, नवी दिल्ली, पाटणा आदींसह देशातील महत्त्वाच्या दहा स्थानकांतील मोफत वाय-फाय सेवेचा केवळ रेल्वे प्रवासीच नव्हे, तर अन्य नागरिकही मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहेत. ...
निवडणूक हरल्यानंतर त्याचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर फोडणे हे केवळ अयोग्य नाही तर यातून गुन्हेगारी मानसिकता दिसून येते, असा टोला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी ‘ईव्हीएम हटाव लॉबी’ला मारला. ...