कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..." ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ इंडिगोच्या प्रमुखांना चौकशीला बोलविणार; सोमवारीही ५६२ विमाने रद्द, प्रवाशांचे हाल आक्रमक बिबटे, वाघांना मारण्याचे नियम शिथिल करू : गणेश नाईक प्रीमियम शुल्क रद्द, मोफत नियमितीकरण प्रस्तावित; नवीन विधेयक सादर : आता अनियमित व्यवहार नियमित
'वंदे मातरम्'वर संसदेत विशेष चर्चेला सुरुवात ...
तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी पंतप्रधान मोदींना मध्येच थांबवले होते. ...
देशाच्या फाळणीनंतर, भारतात जे मुस्लीम थांबले, त्यांपैकी 80 टक्के मुस्लिमांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांच्या मनात आजही 'वंदे मातरम'साठी आदर आहे. काँग्रेसला प्रत्येक विषयाला विरोध करण्याचा अधिकर कुणीही दिलेला नाही. असेही ते म्हणाले. ...
तिकीट बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी आता प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचेही कंपनीकडून सांगण्यात आले. ...
तत्पूर्वी, कबीर यांनी १७ डिसेंबरला विधानसभेचा राजीनामा देण्याचा आणि २२ डिसेंबरला नवीन राजकीय पक्ष स्थापण करण्याचे संकेत दिले होते. ...
२५ बळींचे आरोपी घटनेनंतर ५ तासांत थायलंडला पसार झाले असून त्यांना पकडण्यासाठी गोवा पोलिसांकडून इंटरपोलची मदत घेतली जात आहे. ...
IndiGo Flight Problems, DGCA Summons: गेल्या आठ दिवसांत प्रवाशांना ६१० कोटी रुपयांची परतफेड ...
वंदे मातरम् वर चर्चा सुरु असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...
आजकाल तर अगदी साध्या लग्न समारंभासाठीही 10 ते 15 लाख रुपये खर्च येतो. यासाठी अनेकांना कर्जही घ्यावे लागते. काही जवळच्या नातलगांकडून अथवा मित्रमंडळींकडूनही उधार पैसे घेताना दिसतात. मात्र अशा परिस्थितीत केंद्र सरकारची एक योजना अनेक जोडप्यांसाठी आधार ठर ...
कपडे फाटेपर्यंत लाथा-बुक्क्यांनी मारहाण! ...