भारत बांगलादेशात हस्तक्षेप करत आहे असा आरोप हसनात अब्दुल्लाचा आहे. त्यामुळे फुलटोली परिसरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत हसनातने भारताच्या धोरणांवर टीका केली. ...
गरिबी व श्रीमंती, आहे रे व नाही रे वर्ग, शहरी-ग्रामीण स्थिती अशा सगळ्याच बाबतीत दोन टोकांची वस्तुस्थिती अधोरेखित करणाऱ्या या बातम्यांमुळे संवेदनशील व्यक्तीचे काळीज लख्ख हलून जावे, अस्वस्थ वाटावे. ...