शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

पॅकेजमुळे वाढलेल्या महागाईने पराभव

By admin | Updated: March 8, 2015 23:06 IST

तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने २००९ ते ११ या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणलेले विविध आर्थिक पॅकेज

नवी दिल्ली : तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने २००९ ते ११ या काळात अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी आणलेले विविध आर्थिक पॅकेज कारणीभूत ठरले. वित्तीय आणि महसुली तूट भरून काढण्यासाठी पॅकेजचा डोस देण्यात आला; मात्र त्याची परिणती महागाई वाढण्यात झाली, त्यामुळेच जनतेने सरकारला धडा शिकविला असे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केले. उपरोक्त काळात प्रणव मुखर्जी हे अर्थमंत्री होते. हा सरकारचा सामूहिक निर्णय होता, असे सांगत चिदंबरम यांनी मुखर्जींच्या नावाचा थेट उल्लेख टाळला.मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण करताना चेन्नईच्या लोयाला इन्स्टिट्यूट आॅफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (लिबा) येथे ते बोलत होते. २०१५-१६ च्या अर्थसंकल्पाने समानता, आर्थिक स्थैर्याची कसोटी उत्तीर्ण केलेली नाही. त्यात काही बाबी चांगल्या असल्या तरी असमानता वाढीस लागणार आहे. मुखर्जी अर्थमंत्री असताना २००८ मध्ये आर्थिक आघाडीवर बिकट परिस्थिती उभी ठाकल्याने सरकारने विविध पॅकेजची घोषणा केली होती. चिदंबरम यांनी आर्थिक पॅकेजची परिणती महागाईत भरमसाठ वाढ होण्यात झाली. त्यानंतर निवडणुकीत जनतेने संपुआ सरकारला शिक्षा ठोठावली असे स्पष्ट केले. आर्थिक तूट तीन टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य जेटलींनी आणखी वर्ष म्हणजे २०१७-१८ पुढे ढकलले आहे. संपुआ सरकारने २०१५-१६ या वर्षासाठी आर्थिक तुटीचे लक्ष्य ३.६ टक्के निश्चित केले असताना या सरकारने ते ३.९ टक्के निश्चित केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)