शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धुक्यामुळे होणाऱ्या अपघाताचे प्रमाण वाढले, दरवर्षी 33000 अपघात तर 13000 मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 13:14 IST

Road accidents:दरवर्षी सुमारे 4.5 लाख अपघात होतात, यात पाऊस आणि अपघातांमुळे होणाऱ्या अपघाचे प्रमाण 9 टक्के.

नवी दिल्ल: जसजसा हिवाळा ऋतू जवळ येत आहे तसतसे धुके पडू लागले आहे. धुक्यांमुळे सकाळी आणि संध्याकाळी दृश्यमानता कमी झाली आहे. या धुक्यामुळे अनेकदा रस्ते अपघात होतात, यात अनेकांचा मृत्यू होतो, तर बरेचजण गंभीर जखमी होतात. ईस्टर्न पेरिफेरलवर शुक्रवारी सकाळी सुमारे डझनभर वाहनांची धडक झाली. धुक्यामुळे हा अपघात झाला. एका रिपोर्टनुसार, धुक्यांमुळे देशभरात दरवर्षी सुमारे 33,000 रस्ते अपघात होतात, ज्यामध्ये सुमारे 13,000 लोकांचा मृत्यू होतो.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात दरवर्षी सुमारे 4.5 लाख रस्ते अपघात होतात. यामध्ये दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. यापैकी सुमारे 9 टक्के मृत्यू हे धुक्यामुळे झालेल्या रस्ते अपघातात होतात. ईस्टर्न पेरिफेरलमध्ये धुक्यामुळे शुक्रवारी सुमारे डझनभर वाहने आदळली. त्याचबरोबर द्रुतगती मार्ग आणि महामार्गावरील अपघातांमध्ये दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, धुक्यात दृश्यमानता कमी झाल्यामुळे दरवर्षी रस्ते अपघात होतात. यामध्ये मृत्यूच्या तुलनेत जखमी झालेल्यांची संख्याही दुप्पट आहे.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार एकूण रस्ते अपघातांपैकी 9 टक्के अपघात धुक्यामुळे होतात. जवळपास हाच आकडा पावसामुळे झालेल्या रस्ते अपघातांचा आहे. धुक्यामुळे होणा-या रस्ते अपघातात मृतांची संख्या दुप्पट आहे. अहवालानुसार सुमारे 25000 लोक जखमी होतात. 

तज्ञ काय सांगतात ?सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सतीश पांडे सांगतात की, धुक्यात बहुतेक रस्ते अपघात हे वाहनांच्या वेगामुळे होतात. महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर वाहनांचा वेग ताशी 100 आणि 120 किमी असल्याने अचानक समोर आलेले धुके दिसत नाहीत. अनेकवेळा एखादे वाहन काही कारणास्तव धुक्यात आधीच पार्क केलेले असते, अशा परिस्थितीत पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकाला पार्क केलेले वाहन दिसत नाही आणि वाहने आदळतात. त्यामुळे महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरील वाहनाचा वेग धुक्याच्या काळात 50-60 किमी ठेवावा, जेणेकरून वाहन नियंत्रणात राहून अपघात टाळण्यासाठी आवश्यक तेव्हा थांबवता येईल.

 

 

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाRainपाऊस