शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

पंजाबमध्ये ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रे टाकल्याचा तपास एनआयएकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 4:09 AM

पंजाबमध्ये पाकिस्तानने ड्रोनद्वारे मोठा शस्त्रसाठा, स्फोटके टाकल्याच्या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे.

नवी दिल्ली : पंजाबमध्येपाकिस्तानने ड्रोनद्वारे मोठा शस्त्रसाठा, स्फोटके टाकल्याच्या प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवला आहे.पाकिस्तान आणि जर्मनी समर्थित खलिस्तान झिंदाबाद फोर्सचा कट उद्ध्वस्त केल्यानंतर पंजाब सरकारने विनंती केल्यामुळे केंद्राने हा निर्णय घेतला. अतिरेकी गट पंजाब आणि शेजारील राज्यांत घातपात घडवण्याचा कट रचत आहेत, असे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे. पंजाबमध्ये दहशतवाद वाढवून तेढ, अस्थैर्य निर्माण करण्याचा हा कट आहे. या सर्वांची एनआयएकडून चौकशी होणे गरजेचे आहे, असे गृह मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे. २२ सप्टेंबरला तरणतारण जिल्ह्यात पाच एके-४७ रायफल्स, पिस्तूल, सॅटेलाईट फोन व बॉम्बचा साठा आढळला होता.

टॅग्स :PunjabपंजाबPakistanपाकिस्तान