शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

अब दिल्ली दूर नही! नव्या मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस-वेमुळे २४ तासांचा प्रवास होणार १२ तासांत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2018 9:12 AM

प्रकल्पासाठी एकुण 60 हजार कोटी रुपये खर्च होईल.

नवी दिल्ली- गुरूग्राम आणि मुंबईला जोडणारा नवा एक्स्प्रेस वे पुढील 3 वर्षात बांधणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. दिल्ली-गुरुग्राम-मेवात, कोटा अलवर-सवाई माधोपुर-बडोदाच्या मार्गे मुंबईपर्यंत हा एक्सप्रेस वे असणार असल्याची माहिती मिळते आहे. या प्रकल्पासाठी एकुण 60 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

दिल्ली ते मुंबई या नव्या एक्स्प्रेस वेमुळे दोन्ही ठिकाणांमधील अंतर अर्ध्याहून जास्त कमी होणार आहे. मुंबई ते दिल्ली प्रवासासाठी सध्या 1450 किलोमीटरचं अंतर आहे. नव्या एक्स्प्रेस वेमुळे हे अंतर कमी होऊन 1250 किलोमीटर होणार आहे. म्हणजेच आता जो २४ तासांचा वेळ या प्रवासासाठी लागतो तो वेळ कमी होऊन 12 तासावर येईल. डिसेंबर महिन्यात या एक्स्प्रेस वेचं काम सुरू होणार असून तीन वर्षात हे काम पूर्ण होईल, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील अनेक दुर्गम किंवा आदिवासी भाग या एक्स्प्रेस वेमुळे जोडले जातील, त्यामुळे या भागांचा मोठा विकास होईल, अशी माहिती नितीन गडकरींनी दिली आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईNew Delhiनवी दिल्लीNitin Gadkariनितीन गडकरी