शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याचा कोरोनानं झाला मृत्यू, कुटुंबानं स्वतःला 15 महिने घरात केलं कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 16:52 IST

Andhra Pradesh News:त्यांची ती परिस्थिती पाहून पोलिसांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं.

ठळक मुद्दे अनेकदा आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी जायचे, पण घरातून कुणीच उत्तर देत नसे.

इस्ट गोदावरी: आंध्र प्रदेशातील इस्ट गोदावरी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी घरात कैद असलेल्या एका कुटुंबाला वाचवलं. कदाली गावातील या कुटुंबानं कोरोनाच्या भीतीने स्वतःला मागील 15 महीन्यांपासून कैद केलं होतं. अनेकदा आरोग्य कर्मचारी त्यांच्या घरी जायचे, पण घरातून कुणीच उत्तर देत नसे. यामुळे कुणालाच त्यांच्या परिस्थितीबद्दल काहीच माहिती नव्हती.

कदाली गावाचे सरपंच चोपल्ला गुरुनाथ यांनी सांगितलं की, शेजाऱ्याचा कोरोनानं मृत्यू झाल्यामुळे रुथम्मा (50), कांतामणी (32) आणि रानी (30) यांनी स्वतःला 15 महिन्यांपासून घरात कैद केलं होतं. जेव्हा घरकुल योजनेसाठी अंगठ्यांचे ठसे घेण्यासाठी सरकारी अधिकारी त्यांच्या घरी आले, तेव्हा हा प्रकार समोर आला. 

यानंतर अधिकाऱ्यांनी हा प्रकार गावच्या सरपंचाला सांगितला. सरपंचाने पोलिसांना सूचना दिल्यानंतर पोलिस त्या ठिकाणी आले आणि त्या कुटुंबाला बाहेर काढले. पोलिसांनी सांगितलं की, इतके दिवस आत राहिल्यामुळे त्या कुटुंबाची तब्येत खूप बिघडली होती. अनेकांनी बऱ्याच दिवसापासून अंघोळ केली नव्हती, केस कापले नव्हते, चांगलं अन्नही खाल्लं नव्हतं. त्यामुळे त्या सर्वांना खूप अशक्तपणा आला होता. त्यांची ती परिस्थिती पाहून पोलिसांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केलं.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या