शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

Digvijaya Singh : "भाजपाच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका"; दिग्विजय सिंह यांचं जनतेला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2023 12:50 IST

Digvijaya Singh : मध्य प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्यांदरम्यान दिग्विजय सिंह यांची प्रतिक्रिया आली आहे.

मध्य प्रदेश निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या बातम्यांदरम्यान दिग्विजय सिंह यांची प्रतिक्रिया आली आहे. दिग्विजय सिंह म्हणाले की, मी सर्व मतदार बंधू-भगिनींना विनंती करतो की, काँग्रेस नेत्यांमध्ये फूट पाडण्याच्या भाजपाच्या भ्रामक प्रचाराला बळी पडू नका. काँग्रेसमध्ये एकजूट आहे. आपण सगळे मिळून काम करू आणि भाजपाचा पराभव करू, ‘जनशक्ती’ जिंकेल, पैसा हरेल. मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे.

दिग्विजय सिंह म्हणाले, "मी 30 (ऑक्टोबर) रोजी दतियाला जात आहे. दतियामध्ये नरोत्तम मिश्रा यांच्याविरोधात जनतेत रोष आहे. मी तिथे जाईन आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार जेव्हा अर्ज दाखल करतील, तेव्हा मी त्यांच्यासोबत असेन. हा बदल घडून आला आहे. जनतेला जो बदल हवा आहे, त्याच बदलासाठी आम्ही जनतेला या भ्रामक प्रचारापासून दूर राहण्याचे आवाहन करतो. भाजपा आपल्या पैशाच्या ताकदीचा वापर करून खोट्या बातम्या पसरवत आहे. ही त्यांची रणनीती आहे."

काय म्हणाले दिग्विजय सिंह?

दिग्विजय सिंह म्हणाले की, राज्यात सरकार एकतर काँग्रेस किंवा भाजपाचे बनणार आहे. या छोट्या पक्षांकडून येथे कोणतेही सरकार स्थापन होणार नाही. लोकांना बदल हवा आहे आणि हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही ही 20 वर्षांची कुशासन संपवून राज्यात काँग्रेसची सत्ता आणाल. काँग्रेसच्या राजवटीत आणि कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एकत्र काम करू. मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसBJPभाजपा