शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

विरोधकांच्या महाआघाडीतून महाभेसळीचे सरकार येणार, छत्तीसगडमधील सभेत मोदींची काँग्रेसवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 5:49 AM

लोकसभा निवडणुकांत आम्हाला निवडून न दिल्यास विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे जे सरकार येईल, ते महाभेसळीचे येईल. या महाभेसळीपासून जनतेने लोकांनी सावध राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणाले.

रायपूर - लोकसभा निवडणुकांत आम्हाला निवडून न दिल्यास विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे जे सरकार येईल, ते महाभेसळीचे येईल. या महाभेसळीपासून जनतेने लोकांनी सावध राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हणाले.भाजपाला टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांनी महाआघाडीची जी सुरुवात केली आहे, त्याची खिल्ली मोदी यांनी छत्तीसगढमधील सभेत उडविली. या राज्यात गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसने भाजपाचा दणदणीत पराभव केला होता. मोदी म्हणाले की, गांधी घराण्यातील तसेच काँग्रेसमधील बहुतांश नेते एक तर जामीन मिळाल्यामुळे बाहेर आहेत किंवा अटकपूर्व जामिनासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. (वृत्तसंस्था)घोटाळेबाजांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबापोलीस आयुक्तांच्या चौकशीच्या विरोधात ममता बॅनर्जी धरणे धरून बसल्या होत्या, याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, घोटाळेबाजांची बाजू घेऊ न राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आंदोलन करावे, ही लाजिरवाणी बाब आहे; पण चिट फंडमधील घोटाळेबाजांना हा चौकीदार कदापि मोकळे सोडणार नाही. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९