शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
3
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
5
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
6
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
7
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
8
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
9
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
10
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
11
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
12
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
13
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
15
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
16
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
17
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
18
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
19
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
20
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?

ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 1:21 AM

कोरोना नियंत्रणास सर्वोच्च प्राधान्य

ठळक मुद्देनिवडणुकांनंतर प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जण मरण पावले. भाजप व तृणमूलने हा हिंसाचार घडविल्याचा आरोप परस्परांवर केला होता. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत नेत्रदीपक विजय मिळविलेल्या ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ बुधवारी घेतली. 

निवडणुकांनंतर प. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ जण मरण पावले. भाजप व तृणमूलने हा हिंसाचार घडविल्याचा आरोप परस्परांवर केला होता. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी दिला आहे. त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा आता मी स्वीकारली असून, कोरोना साथीला आळा घालण्यासाठी आता माझे सरकार तातडीने पावले उचलेल. या संसर्गाच्या स्थितीचा ममता बॅनर्जी यांनी एका बैठकीत आढावाही घेतला. (वृत्तसंस्था)

मी रस्त्यावर उतरून लढा देणारी कार्यकर्ती आहे. मी लोकांचे मनोबल वाढविणार आहे. त्यामुळे भाजपशी प्रखर लढा देता येईल. पश्चिम बंगालमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने हिंसाचार करू नये. कोरोना नियंत्रणात आणण्यास सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.- ममत बॅनर्जी, मुख्यमंत्री

कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात ठेवा  कायदा-सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात राखणे हे महत्त्वाचे आहे, असा इशारा ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांनी दिला आहे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीElectionनिवडणूकChief Ministerमुख्यमंत्री