शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

Lakhimpur kheri : लखीमपुरात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी अन् पत्रकाराच्या कुटुंबीयांना 1 कोटीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2021 7:03 PM

Lakhimpur kheri : लखीमपूर खेरी येथील घटनेनं देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 शेतकरी आणि 1 पत्रकाराचा समावेश आहे.

ठळक मुद्देलखीमपूर खेरी येथील घटनेनं देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 शेतकरी आणि 1 पत्रकाराचा समावेश आहे.

पंजाब - लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याने चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उसळलेल्या दंग्यात भाजपाचे 4 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनं देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून केंद्रीय राज्य मंत्र्याच्या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहेत. मात्र, या हिंसाचारात एकूण 9 जणांना मृत्यू झाला असून एका पत्रकारालाही आपला जीव गमवावा लागला आहे. त्यापैकी, 5 जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. 

लखीमपूर खेरी येथील घटनेनं देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या दुर्घटनेत एकूण 9 जणांचा मृत्यू झाला असून 4 शेतकरी आणि 1 पत्रकाराचा समावेश आहे. त्यामुळे, पंजाब आणि छत्तीसगढ सरकारने मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीसिंह चन्नी यांनी राहुल गांधीसमवेत घटनास्थळाला भेट दिली. तसेच, शहीद झालेल्या 4 शेतकरी आणि एका पत्रकाराच्या कुटुंबीयांस पंजाब सरकारकडून 50 लाख रुपयांची मदतही चन्नी यांनी जाहीर केली. दरम्यान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही 4 शेतकरी आणि 1 पत्रकार यांच्या कुटुंबीयांस प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच, सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याचेही त्यांनी म्हटले.     

महाराष्ट्र बंदची घोषणा

राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. हा बंद पक्षांच्या वतीने असून राज्य सरकारच्या वतीने नाहीय असे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबत देखील आम्ही बोलणार आहोत, असेदेखील ते म्हणाले.  

टॅग्स :Punjabपंजाबlakhimpur-pcलखीमपुरFarmerशेतकरी