शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

'कर्नाटकात विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका अटळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 4:45 AM

देवेगौडा यांचा दावा; सरकार टिकविणे कुमारस्वामी यांच्या हाती नाही

बंगळुरू : कर्नाटकात विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होणे अटळ आहे, असे सांगून माजी पंतप्रधान व जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी राज्यातील एच. डी. कुमारस्वामी सरकार फार काळ टिकणार नाही, असे स्पष्ट केले आहे.काँग्रेसने राज्यात सरकार चालविण्यासाठी आम्हाला पाच वर्षे पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते, पण काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचे वागणे पाहता, हे सरकार पाच वर्षे टिकेल, असे आपणास वाटत नाही. माझ्या मुलाने (कुमारस्वामी) राज्याचे मुख्यमंत्रिपद स्वीकारू नये, असे माझे म्हणणे होते. काँग्रेसने सरकार स्थापन करण्यासाठी आमच्यावर दबाव आणला होता, असा दावा त्यांनी केला. (वृत्तसंस्था)सुचविले होते खरगेंचे नावकर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी आपण काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सुचविले होते, असा दावा करून देवेगौडा म्हणाले की, पण त्यानंतर गुलाम नबी आझाद मला भेटण्यात आले आणि कुमारस्वामी यांनाच मुख्यमंत्री करा, आम्ही सरकारला पाच वर्षे पाठिंबा देऊ , असे त्यांनी मला सांगितले होते.

टॅग्स :Karnatakकर्नाटक