शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

'हा दहशतवादी हल्ला, भारताची स्पष्ट भूमिका', इस्रायल-हमास युद्धावर परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 17:42 IST

हमास आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.

Israel-Hamas War: इस्रायल आणि हामस यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी साप्ताहिक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी महत्वाची माहिती दिली. ऑपरेशन अजय अंतर्गत भारतीय विमान आज रात्री इस्रायलला पोहोचेल आणि उद्या सकाळी भारतीयांना घेऊन परत येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

इस्रायलला शस्त्रे पुरवणार?परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना विचारण्यात आले की, भारत इस्रायलला शस्त्रे पुरवणार आहे का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले, आतापर्यंत आम्हाला अशी कोणतीही विनंती आलेली नाही किंवा आम्ही अशी कोणतीही मदत करत नाही आहोत. सध्या आमचे लक्ष इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यावर आहे. 

ते पुढे म्हणाले की, भारतीय नागरिकाला परत आणण्यासाठी सध्या चार्टर्ड विमानाचा वापर केला जातो. पण गरज पडल्यास सरकार हवाई दलाचाही वापर करेल. पहिल्या फ्लाइटमध्ये सुमारे 230 नागरिकांना इस्रायलमधून भारतात आणले जाईल.

पॅलेस्टाईनबाबत भारताची एकच भूमिका आहेहमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना अरिंदम बागची म्हणाले की, हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याकडे आम्ही दहशतवादी हल्ला म्हणूनच पाहत आहोत. पॅलेस्टाईनबाबत भारताचे धोरण दीर्घकाळापासून तेच आहे. भारत नेहमीच वाटाघाटीद्वारे स्वतंत्र आणि सार्वभौम पॅलेस्टाईनच्या निर्मितीचा पुरस्कार करत आला आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर