शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

'हा दहशतवादी हल्ला, भारताची स्पष्ट भूमिका', इस्रायल-हमास युद्धावर परराष्ट्र मंत्रालयाची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 17:42 IST

हमास आणि इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली.

Israel-Hamas War: इस्रायल आणि हामस यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी साप्ताहिक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी महत्वाची माहिती दिली. ऑपरेशन अजय अंतर्गत भारतीय विमान आज रात्री इस्रायलला पोहोचेल आणि उद्या सकाळी भारतीयांना घेऊन परत येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

इस्रायलला शस्त्रे पुरवणार?परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांना विचारण्यात आले की, भारत इस्रायलला शस्त्रे पुरवणार आहे का? त्याला उत्तर देताना ते म्हणाले, आतापर्यंत आम्हाला अशी कोणतीही विनंती आलेली नाही किंवा आम्ही अशी कोणतीही मदत करत नाही आहोत. सध्या आमचे लक्ष इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यावर आहे. 

ते पुढे म्हणाले की, भारतीय नागरिकाला परत आणण्यासाठी सध्या चार्टर्ड विमानाचा वापर केला जातो. पण गरज पडल्यास सरकार हवाई दलाचाही वापर करेल. पहिल्या फ्लाइटमध्ये सुमारे 230 नागरिकांना इस्रायलमधून भारतात आणले जाईल.

पॅलेस्टाईनबाबत भारताची एकच भूमिका आहेहमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना अरिंदम बागची म्हणाले की, हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याकडे आम्ही दहशतवादी हल्ला म्हणूनच पाहत आहोत. पॅलेस्टाईनबाबत भारताचे धोरण दीर्घकाळापासून तेच आहे. भारत नेहमीच वाटाघाटीद्वारे स्वतंत्र आणि सार्वभौम पॅलेस्टाईनच्या निर्मितीचा पुरस्कार करत आला आहे. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIndiaभारतS. Jaishankarएस. जयशंकर