शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

जेडीएसकडून भाजपाला पाठिंबा देण्याचे संकेत; सिद्धारामय्या म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 15:42 IST

विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजल्याने कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

बंगळुरू - विधानसभेच्या १५ जागांसाठी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजल्याने कर्नाटकमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपासमोर सरकार वाचवण्याचे आव्हान आहे. तर काही दिवसांपूर्वीपर्यंत  आघाडीचे सरकार चालवणाऱ्या काँग्रेस आणि जेडीएस यांच्यातील आघाडीमध्ये फूट पडल्याच्या चर्चांनी जोर पकडला आहे. दरम्यान, या सर्वांवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धारामय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुमारस्वामी आम्हाला पाठिंबा देतील किंवा नाही यावरून आम्हाला काहीही फरक पडत नाही, सध्यातरी ज्या आमदारांनी बंडखोरी करून पक्ष सोडला आहे. अशांना पराभूत करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

भाजपा आणि जेडीएसमधील वाढत्या जवळीकीविषयी प्रतिक्रिया देताना सिद्धारामय्या म्हणाले की,’’कुमारस्वामी आम्हाला पाठिंबा दिला किंवा नाही दिला तरी आम्हाला काही फरक पडत नाही. सध्यातरी विधानसभेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या बंडखोर आमदारांपैकी कुणीही जिंकून येणार नाही याचा बंदोबस्त करण्यास आमचे प्राधान्य आहे.’’

जेडीएसचे ज्येष्ठ नेते बसवराज होराती यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते.’’पाच डिसेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर जर येडीयुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमतासाठी आमदारांची संख्या कमी पडत असेल तर आमचा पक्ष येडियुरप्पा सरकारला पाठिंबा देऊ शकतो. सध्याच्या स्थितीत राज्यातील भाजपा, काँग्रेस आणि जेडीएस या तिन्ही पक्षांपैकी एकाही पक्षाचे आमदार सरकार पाडून मध्यावधी निवडणूक घेण्यास इच्छुक नाहीत.’’असे होराती म्हणाले होते.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेस