शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

ठोश्याला ठोसा! चीनचे जेवढे सैनिक तेवढेच भारताचे जवान होणार तैनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 18:35 IST

चार तासांहून अधिक काळ ही चर्चा सुरु होती. यामध्ये तिन्ही सेनाप्रमुखांनी सीमेवर सैनिकांची संख्या वाढविण्याचा विचार मांडला.

नवी दिल्ली : प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनकडून तणाव वाढविण्याचे काम केले जात आहे. यावर आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि तिन्ही सेनाप्रमुखांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये एलएसीवरील सध्याच्या परिस्थितीची चर्चा केली गेली. तसेच पुढील रणनितीवर विचारविनिमय करण्यात आला. 

सुत्रांनी सांगितले की, चार तासांहून अधिक काळ ही चर्चा सुरु होती. यामध्ये तिन्ही सेनाप्रमुखांनी सीमेवर सैनिकांची संख्या वाढविण्याचा विचार मांडला. यावेळी संघर्ष थांबविण्यासाठी चीनसोबत चर्चा सुरुच राहणार आहे. मात्र, भारतीय सैन्यदलही त्याचे काम चोख बजावेल. यामध्ये कोणतीही पडती बाजू घेतली जाणार नाही. या भूभागावर आपली पकड कायम ठेवणार आहे, यावर शिक्कामोर्तब झाले. 

याशिवाय या भागातील रस्ते निर्माणासह अन्य कामे सुरुच राहणार आहेत. तसेच भारत आपल्या जवानांची ताकद वेळोवेळी वाढवत जाणार आहे. यासाठी चीनची जेवढी कुमक असेल तेवढीच कुमक भारताकडून सीमेवर तैनात केली जाणार आहे.

भारताचे सैन्य़ आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत लडाखवरून चर्चा सुरु आहे. तेथील परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी काही बैठकाही झाल्या आहेत. मात्र, यामध्ये यश मिळालेले नाही. रविवारीदेखील मोठ्या अधिकारी स्तरावर बैठक झाली. आता पुढील बैठका क्षेत्रीय कमांडर पातळीवर होण्याची शक्यता आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

प्रेमवीराने प्रेयसीला भेटविण्याची गळ घातली; सोनू सुदने दिले खतरनाक उत्तर

धक्कादायक! चीनची कोरोनाविरोधावर मोठी चाल; दोन युद्धनौका तैवानच्या दिशेने रवाना

राष्ट्रपती राजवट: नारायण राणेंनी प्रतिक्रिया देणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना सुनावले

स्थिर सरकारवर शरद पवार बोललेत, पण...; नारायण राणेंचा टोला

विशालहृदयी भारत! चीनच्या नादाला लागलेल्या नेपाळने मदत मागितली; तत्काळ देऊ केली

टॅग्स :chinaचीनIndiaभारतladakhलडाखIndian Armyभारतीय जवान