शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
3
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
4
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
5
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
6
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
7
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
8
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
9
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
10
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
11
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
12
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
13
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
14
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
17
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
20
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना

India Pakistan: पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे सीमेवर तणाव वाढला, भारतातील २४ विमानतळे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 10:44 IST

India pakistan flight news: पाकिस्तानी लष्कराने सीमेपलीकडून केलेल्या निष्फळ हवाई हल्ल्यानंतर सीमेवर तणाव वाढला आहे. त्यामुळे देशातील २४ विमानतळे बंद करण्यात आली आहे. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने खबरदारीचा उपाय म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडून काही मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले गेले होते. ते निष्क्रिय करण्यात आले, पण भारताने देशातील २४ विमानतळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

भारतीय नागरी उड्डाण मंत्रायलयाने मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी रात्रीपर्यंत देशातील २४ विमानतळे हवाई वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. जम्मू, पंजाब, गुजरात आणि राजस्थान या पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या राज्यात पाकिस्तानने अपयशी हल्ले केले. 

नागरी उड्डाण मंत्रालयाने विमानतळे बंद ठेवण्याच्या कारणे सांगितली नाहीयेत. दरम्यान, २४ विमानतळे बंद करण्यात आल्यानंतर विविध हवाई वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांना आवाहन केले आहे. 

हवाई वाहतूकीवर परिणाम

हवाई वाहतूक बंद करण्यात आल्याने उत्तर आणि पश्चिम भारतात याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी विमानाबद्दलची अद्ययावत माहिती घ्यावी, असेही विमान कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. 

एअर इंडियाने म्हटले आहे की, विमानतळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने तपासणीवर भर दिला आहे. त्यामुळे प्रवाशांची चेक इन आणि बोर्डिंग करण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यावा. विमान निघण्यापूर्वी ७५ मिनिटं आधी चेक इन बंद होईल.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरAirportविमानतळairplaneविमानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक