शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

वरून आदेश आला तर कमलनाथ सरकार 24 तासांत पाडू, भाजपा नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 13:37 IST

कर्नाटकमधील कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडल्यानंतर आता थोडक्यात सत्ता हुकलेल्या मध्य प्रदेशकडे भाजपा नेत्यांनी आपली नजर वळवली आहे.

नवी दिल्ली  - कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या नेतृत्वाखाली सत्तेवर असलेले जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार पाडल्याने भाजपा नेत्यांना उत्साहाचे भरते आले आहे. दरम्यान, कर्नाटकनंतर थोडक्यात सत्ता हुकलेल्या मध्य प्रदेशकडे भाजपा नेत्यांनी आपली नजर वळवली आहे. आमच्या वरच्या फळीतील नंबर 1 आणि नंबर 2 वरील नेत्यांनी आदेश दिला तर  कमलनाथ सरकार 24 ताससुद्धा सत्तेवर राहणार नाही, असा दावा मध्य प्रदेशमधील भाजपा नेत्याने केला आहे. मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी हा दावा केला आहे. आज मध्य प्रदेशच्या विधानसभेत गोपाल भार्गव म्हणाले की, ''आमच्या वरच्या फळीतील नंबर 1 आणि आणि नंबर 2 क्रमांकावर असलेल्या नेत्यांनी आदेश दिला तर राज्यात सत्तेवर असलेले कमलनाथ सरकार 24 ताससुद्धा सत्तेवर राहणार नाही.''   दरम्यान, गोपाल भार्गव यांनी भाजपामधील नंबर 1 आणि नंबर 2 क्रमांकावरील नेते असा उल्लेख करत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे इशारा केला असून, मध्य प्रदेशमधील सरकारबाबत मोदी आणि शहा यांच्या मनात नेमकी काय रणनीती आहे, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस