शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

देशातील रस्ते असुरक्षित? दर तासाला 53 अपघात, वर्षाला दीड लाख लोकांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 3:15 PM

2017 मधील आकड्यांवरुन भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात.

नवी दिल्ली : मोटर वाहन(संशोधन) विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे. या विधेयकासाठी मोटर वाहन कायदा 1988 मध्ये सुधारणा करुन मंजूर करण्यात आले आहे. याआधी हे विधेयक 2017 मध्ये संसदेत सादर करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी या विधेयकाला मंजूरी मिळाली नव्हती. 

दरम्यान, लोकसभेत रस्ते अपघातासंदर्भात काही आकडे सादर करण्यात आले. त्यावरुन असे समजते की भारतात रस्ते असुरक्षित आहेत. 2017 मधील आकड्यांवरुन भारतात दर तासाला 53 रस्ते अपघात होतात. ज्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू होतो. तर देशात वर्षाला 1,47,913 लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

याशिवाय, राज्यानुसार पाहिले तर भारतात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात रस्ते अपघात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, तामिळनाडू दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र आणि चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, भारतातील लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात एकही रस्ते अपघात झाला नाही. तर अंदमान-निकोबार, दमन-दीव, नागालँड आणि दादर नगर हवेली यासारख्या केंद्रशासित प्रदेशात रस्ते अपघातात 50 पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते.  

दरम्यान, रस्ते अपघात टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोटर वाहन(संशोधन) विधेयकात अनेक गाइडलाइन्स घातल्या आहेत. या विधेयकात रस्ते वाहतुकीचे नियम मोडल्यास कठोर दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. रस्त्यावर गाडी चालवताना थोडीशी चूक झाल्यास चालकाला मोठा दंड भरावा लागणार आहे. बेदरकारपणे गाडी चालवणे किंवा हेल्मेटशिवाय गाडी चालवणे, सीट बेल्ट न बांधणे आणि दारूच्या नशेत गाडी चालवण्यासारख्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंड भरावा लागणार आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा