शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

गूगल भारतात करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक, सीईओ सुंदर पिचाई यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 06:42 IST

सुंदर पिचाई हे भारतीयवंशीय असून गुगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या सीइओपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीने देशात सर्वांनाच अभिमान वाटला होता.

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला असला तरी येथील बाजारपेठेबद्दल गुंतवणूकदारांमध्ये असलेले आकर्षण जराही कमी झालेले नाही. आयटी क्षेत्रातील गुगल ही बलाढ्य कंपनी भारतामध्ये १० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सुंदर पिचाई यांनी ही घोषणा केली आहे.गुगल कंपनीचा गुगल फॉर इंडिया हा व्यावसायिक प्रकल्प असून त्या अंतर्गत ही गुंतवणूक केली जाणार आहे. सुंदरपिचाई यांनी सांगितले की, भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गुगलने या देशात इतकी मोठी गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाबद्दलच्या धोरणामुळे गुगल कंपनीला मोठे पाठबळ मिळाले आहे.सुंदर पिचाई हे भारतीयवंशीय असून गुगलसारख्या बलाढ्य कंपनीच्या सीइओपदी त्यांच्या झालेल्या नियुक्तीने देशात सर्वांनाच अभिमान वाटला होता.मोदी यांच्याशी चर्चापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सुंदर पिचाई यांनी सोमवारी सकाळी संवाद साधला.भारतीय उद्योग व शेतीला तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कसा फायदा करून देता येईल तसेच डेटा व सायबर सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजना या गोष्टींवर दोघांनी चर्चा केली.डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधाव अन्य काही बाबींमध्ये गुगल भारतातसुमारे ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

टॅग्स :googleगुगलSundar Pichaiसुंदर पिचईNarendra Modiनरेंद्र मोदी