शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Corona : इराणमधून पुन्हा ५3 भारतीय स्वदेशी परतले, आतापर्यंत ३८९ जणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 10:44 IST

इराणमधून ५३ भारतीयांचा चौथा जथ्था भारतात परतला आहे. या ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे.

ठळक मुद्देइराणमधून थेट राजस्थानातील जैसलमेर विमानतळावर पोहोचले हे भारतीयरविवारी 230 भारतीयांची इराणमधून करण्यात आली होती सुटका इराणमधील भारतीय दुतावासाचे आणि इराणच्या उच्चाधिकाऱ्यांचेही जयशंकर यांनी आभार मानले आहेत.

नवी दिल्ली -कोरोना व्हायरसने इराणमध्येही धुमाकूळ घालता आहे. येथे कोरोनोच्या सावटाखाली आडकलेल्या तब्बल 53 भारतीय नागरिकांचा जथ्था सोमवारी स्वदेशी परतला. याच बरोबर इराणमधून सुटका झालेल्या भारतीय नागरिकांची संख्या आता 389 झाली आहे. यापूर्वी रविवारी 230 भारतीय नागरिकांची इराणमधून सुटका करण्यात आली होती, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे.

जयशंकर म्हणाले, 'इराणमधून ५३ भारतीयांचा चौथा जथ्था भारतात परतला आहे. या ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. इराणची राजधानी तेहरान आणि शिराज या शहरांमधून यांची सुटका करण्यात आली. इराणमधून सुटका करण्यात आलेल्या भारतीयांची संख्या आता ३८९ झाली आहे.' या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या इराणमधील भारतीय दुतावासाचे आणि इराणच्या उच्चाधिकाऱ्यांचेही जयशंकर यांनी आभार मानले आहेत.

इराणमधून थेट राजस्थानातील जैसलमेर विमानतळावर पोहोचलेल्या या ५३ नागरिकांना येथील आर्मी वेलनेस सेंटरमध्ये नेण्यात आले. येते त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे.

कोरोना ग्रस्तांची दोशातील आकडेवारी अशी -महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 32 रुग्ण आढळून आले आहेत. ही संख्या देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. याशिवाय केरळमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 22 वर पोहोचली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशात 13, दिल्लीत 7, कर्नाटकात 6, तेलंगानामध्ये 3, लद्दाखमध्ये 3, राजस्थानमध्ये 2, जम्मू काश्मीरमध्ये 2, तामिळनाडू, पंजाब आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी 1 कोरोना बाधित रुग्ण आढूळन आले आहेत. 

याच बरोबर कोरोनाचा संसर्ग झालेल्या 17 परदेशी नागरिकांपैकी 14 जणांना हरियाणा, 2 जणांना राजस्थान आणि एकाला  उत्तर प्रदेशात ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एआयआयएमएसने (अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था) आता 9971876591 हा 24/7 हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIranइराणIndiaभारत