शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचे आणखी ४ बळी

By admin | Updated: December 23, 2014 00:47 IST

संपूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढली असून उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे अपघात होऊन तीन जण मृत्युमुखी पडले

नवी दिल्ली : संपूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेची तीव्रता वाढली असून उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे अपघात होऊन तीन जण मृत्युमुखी पडले. शेजारच्या उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमवृष्टीचा परिणाम उत्तर प्रदेशातही दिसून आला. राजस्थानात थंडीमुळे एकाचा मृत्यू झाला. या राज्यात अनेक शहरांमध्ये दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. उत्तर प्रदेशातील सहस्वान भागात दिल्लीला जाणाऱ्या बसवर ट्रॅक्टर ट्रॉली आदळून अनेक जण जखमी झाले. दाट धुक्यामुळे झालेल्या अपघातात बदायूँ येथे दोघे ठार झाले. राजस्थानमध्ये थंडी आणि दाट धुुक्यामुळे विमान आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाली. दुबई, मस्कत, शारजाला जाणारी आंतरराष्ट्रीय विमाने आणि देशांतर्गत सहा उड्डाणे रद्द करण्यात आली. उत्तर-पश्चिम रेल्वेच्या २३ रेल्वे विलंबाने धावत असल्याचे वृत्त जयपूरहून मिळाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)