शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

''काश्मीरमध्ये सगळंच सुरळीत आहे, मग 9 लाख जवान तैनात कशासाठी?''

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 5:59 PM

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकानंतर एक ट्विट करून मेहबुबा मुफ्तींनी भाजपावर टीका केली आहे. जर काश्मीरमध्ये सर्वच परिस्थिती सामान्य आहे, मग मोदी सरकारनं 9 लाख जवान कशासाठी तैनात केले आहेत. पुढे मेहबुबा मुफ्तींनी सांगितलं की, पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळिकीला उत्तर देण्यासाठी जवान तैनात केलेले नाहीत, विरोध प्रदर्शन करणाऱ्या लोकांना रोखण्याचं काम हे जवान करत आहेत.लष्कराची प्राथमिक जबाबदारी ही नियंत्रण रेषेची सुरक्षा करण्याची आहे. आंदोलकांना चिरडण्याचं काम सेनेनं केलेलं नाही. पीडीपी प्रमुखांनाही या दिवसांमध्ये नजरकैद करण्यात आलं आहे. त्यांची मुलगी इल्तिजा ट्विटर अकाऊंटवर सक्रिय आहे. भाजपा मतं मिळवण्यासाठी जवानांचा उपयोग करतंय. काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी जवानांचा वार केला जात आहे. सत्ताधाऱ्यांना जवान आणि काश्मिरींची चिंता नाही. त्यांची एकमात्र चिंता निवडणूक जिंकणं ही आहे. तसेच मेहबुबा मुफ्तींनी तीन काश्मिरी नेत्यांना केलेल्या नजरकैदेवरूनही सरकारला धारेवर धरलं आहे. मात्र व्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य यांसारखे मूलभूत अधिकारही काश्मिरी लोकांना का नाकारले जात आहेत हे समजत नाही. सध्या काश्मिरींना इतर भारतीयांप्रमाणे हक्क दिले जात असल्याचे सरकार सांगत आहे, पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. येथील काश्मिरी लोकांचे मूलभूत अधिकारही काढून घेण्यात आले आहेत,' असं ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी वृक्षतोडीचा निषेध नोंदविला होता. तसेच मेहबुबा मुफ्ती यांनीही आंदोलकांचे समर्थन करताना वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले होते. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती