शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

चुकीचा संदेश देणारी वक्तव्ये करू नका, भाजपाच्या पक्ष नेत्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2018 3:43 AM

राज्याची विधानसभा निवडणूक म्हणजे मोदी सरकारची जनमत चाचणी नाही,असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग अलीकडेच म्हणाले होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही राज्य आणि केंद्राचे मुद्दे वेगवेगळे असतात.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली - राज्याची विधानसभा निवडणूक म्हणजे मोदी सरकारची जनमत चाचणी नाही,असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग अलीकडेच म्हणाले होते. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनीही राज्य आणि केंद्राचे मुद्दे वेगवेगळे असतात. त्यामुळे राज्याच्या निवडणुकांची तुलना लोकसभा निवडणुकीशी केली जाऊ नये,असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा श्रेष्ठींनी आपल्या या दोन मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांनाही चुकीची बयाणबाजी न करण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेषत: राज्य आणि केंद्राच्या कार्याची तुलना होईल,अशी वक्तव्ये करण्याचे टाळण्यास सांगितले आहे. यामुळे मोदी सरकार आपल्या कार्याची समीक्षा करण्यास घाबरत असल्याचा चुकीचा संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो,असे पक्षाचे मत आहे.राजकीयदृष्ट्या अशा प्रकारच्या तुलनेमुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते असे केंद्रीय नेतृत्वाचे म्हणणे असून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सर्व राज्यातील नेत्यांना केवळ स्थानिक मुद्यांवरच चर्चा करा आणि त्यावरच मते मागा,अशी सक्त ताकीद देण्यात आली आहे. गरज पडल्यास राज्यात अमलात असलेल्या केंद्रीय योजनांवरच चर्चा करा आणि यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळात या योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत त्यांना आरोपीच्या पिंजºयात उभे करण्याचा प्रयत्न करा,असाही सल्ला पक्ष नेत्यांना देण्यात आला आहे. भाजपाचा एक वरिष्ठ नेता म्हणाला की, राज्य आणि केंद्र सरकारचे मुद्दे वेगळे असतात हे सर्वांना माहिती आहे. जनता पुन्हा एकदा मोदी यांना पंतप्रधान बनविण्यास इच्छुक आहे. त्यांचे भ्रष्टाचारमुक्त सरकार हे यामागील कारण असल्याचे स्पष्ट आहे.

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण