शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

पश्चिम बंगालमधील २० हजारांहून जादा जागांच्या पंचायत निवडणुका रद्द करण्यास कोर्टाचा नकारच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:06 AM

पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या २० हजारांहून अधिक जागांवरील निवडणुका रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या जागांवर तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार बिनविरोध निवडून

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या २० हजारांहून अधिक जागांवरील निवडणुका रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या जागांवर तृणमूल काँग्रेसचेच उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे खवळलेल्या भाजपा, माकपच्या याचिका केल्या होत्या. त्या सर्व न्यायालयाने फेटाळल्या.

भाजपा, माकपच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या; तृणमूल काँग्रेसला दिलासा

या जागांवर आमचे उमेदवार उभे करण्यात अनंत अडचणी निर्माण केल्या गेल्या, असा आरोप विरोधकांनी तृणमूल काँग्रेसवर केला होता. या निवडणुकांतील विरोधी पक्षाच्या उमेदवारांना निवडणूक निकाल मान्य नसल्यास, ते त्या विरोधात ३० दिवसांत संबंधित न्यायालयात याचिका दाखल करू शकतात, असे सरन्यायाधीश दीपक मिस्रा व न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने म्हटले आहे. पंचायत निवडणुकांसाठी ईमेल किंवा व्हॉट्सअप मार्फत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कोलकाता उच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. त्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. हा निर्णय भाजपाने मान्य केला आहे, तर ‘हा निकाल म्हणजे लोकशाहीचा विजय आहे' अशा शब्दांत तृणमूल काँग्रेसने स्वागत केले आहे. 

टॅग्स :Electionनिवडणूकwest bengalपश्चिम बंगाल