शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

'लॉक डाउन' करण्यास सरकारकडून टाळाटाळ का ? चिदंबरम यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 11:53 AM

सरकारने आर्थिक नुकसान सहन करून गरिबांची मदत करण्याची आवश्यकता चिदंबरम यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली - भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बधित रुग्णांचा आकडा 170 च्या वर गेला आहे. अशा स्थितीत देशात होणाऱ्या विविध परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय, मॉल, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आहेत. अशा स्थितीत लॉक डाउन करण्यासंदर्भात काँग्रेसनेतेपी. चिदंबरम यांनी सरकारवर टीका केली आहे.

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी ट्विट करून जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आलेल्या निर्देशांचा उल्लेख केला आहे. 'डब्ल्यूएचओ'च्या प्रमुखांनी स्पष्ट केल्यानंतरह राज्यातील विविध भागांसह अनेक शहरांत तीन ते चार आठवड्यांसाठी तत्काळ लॉक डाउन करण्याचे आदेश देण्यासाठी संकोच का बाळगण्यात येत आहे. केंद्र सरकारने आदेश देण्याआधी कोरोना रुग्ण वाढत असलेल्या राज्यांनी त्यांच्या भागातील शहरांमध्ये संपूर्ण लॉक डाउन करायला हवे, असंही चिदंबरम यांनी म्हटले आहे. 

आणखी एका ट्विटमध्ये चिदंबरम म्हणाले की, आसीएमआरच्या सॅम्पल परिक्षणानंतर हे स्पष्ट झालं की, आतापर्यंत कोरोनाचा प्रसार तिसऱ्या स्टेजला पोहोचला नाही. त्यामुळे तातडीने लॉक डाउनची घोषणा करून हा आजार दुसऱ्या स्टेजला असतानाच रोखण्यासाठी ही योग्य वेळ आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत चिदंबरम म्हणाले की, देशाला सुरक्षीत ठेवायचे असेल तर काही शहरांमध्ये पूर्णपणे लॉक डाउन करण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून कोरोना व्हायरसचा प्रसार रोखणे शक्य होईल. तसेच सरकारने आर्थिक नुकसान सहन करून गरिबांची मदत करण्याची आवश्यकता चिदंबरम यांनी व्यक्त केली.