शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कोरोना संकट! एअर इंडिया कर्मचाऱ्यांना ५ वर्षांची बिनपगारी रजा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 06:18 IST

कंपनीतील कर्मचा-यांना सहा महिने, दोन वर्षे किंवा ५ वर्षे बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा प्रस्ताव आहे.

नवी दिल्ली : आर्थिक चणचणीमुळे आधीच अडचणींचा सामना करीत असलेली एअर इंडिया ही सरकारी कंपनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी संकटात सापडली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होत नसल्याने आणि आर्थिक संकटातून सावरण्यासाठई कंपनीने आता आपल्या कर्मचाºयांना ५ वर्षांपर्यंत बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे चेअरमन राजीव बन्सल यांना कर्मचा-यांना विनापगार सुटीवर पाठवण्याचे अधिकार देण्यात आल्याचे समजते.कंपनीतील कर्मचा-यांना सहा महिने, दोन वर्षे किंवा ५ वर्षे बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा प्रस्ताव आहे. कोणत्या कर्मचाºयांना अशा सुटीवर पाठवायचे याचा निर्णय त्याचे आरोग्य आणि काम करण्याची क्षमता आदी बाबींचा विचार करून घेतला जाणार आहे. याबाबत कंपनीच्या विविध विभागात प्रमुख सविस्तर अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करणार आहेत. ही सुटी घेतलेल्या काळात या कर्मचाºयांना अन्य कोणत्याही विमान कंपनीत काम करता येणार नाही. या काळात वेतन दिले जाणार नसले तरी अन्य मेडिकलच्या सुविधा मात्र मिळू शकणार आहेत. या कंपनीत सध्या १३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्च महिन्यात एअर इंडियाने कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के इतकी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या