शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

कोरोना संकट! एअर इंडिया कर्मचाऱ्यांना ५ वर्षांची बिनपगारी रजा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 06:18 IST

कंपनीतील कर्मचा-यांना सहा महिने, दोन वर्षे किंवा ५ वर्षे बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा प्रस्ताव आहे.

नवी दिल्ली : आर्थिक चणचणीमुळे आधीच अडचणींचा सामना करीत असलेली एअर इंडिया ही सरकारी कंपनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी संकटात सापडली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होत नसल्याने आणि आर्थिक संकटातून सावरण्यासाठई कंपनीने आता आपल्या कर्मचाºयांना ५ वर्षांपर्यंत बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे चेअरमन राजीव बन्सल यांना कर्मचा-यांना विनापगार सुटीवर पाठवण्याचे अधिकार देण्यात आल्याचे समजते.कंपनीतील कर्मचा-यांना सहा महिने, दोन वर्षे किंवा ५ वर्षे बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा प्रस्ताव आहे. कोणत्या कर्मचाºयांना अशा सुटीवर पाठवायचे याचा निर्णय त्याचे आरोग्य आणि काम करण्याची क्षमता आदी बाबींचा विचार करून घेतला जाणार आहे. याबाबत कंपनीच्या विविध विभागात प्रमुख सविस्तर अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करणार आहेत. ही सुटी घेतलेल्या काळात या कर्मचाºयांना अन्य कोणत्याही विमान कंपनीत काम करता येणार नाही. या काळात वेतन दिले जाणार नसले तरी अन्य मेडिकलच्या सुविधा मात्र मिळू शकणार आहेत. या कंपनीत सध्या १३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्च महिन्यात एअर इंडियाने कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के इतकी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या