शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरोना संकट! एअर इंडिया कर्मचाऱ्यांना ५ वर्षांची बिनपगारी रजा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 06:18 IST

कंपनीतील कर्मचा-यांना सहा महिने, दोन वर्षे किंवा ५ वर्षे बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा प्रस्ताव आहे.

नवी दिल्ली : आर्थिक चणचणीमुळे आधीच अडचणींचा सामना करीत असलेली एअर इंडिया ही सरकारी कंपनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणखी संकटात सापडली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार देणे शक्य होत नसल्याने आणि आर्थिक संकटातून सावरण्यासाठई कंपनीने आता आपल्या कर्मचाºयांना ५ वर्षांपर्यंत बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे चेअरमन राजीव बन्सल यांना कर्मचा-यांना विनापगार सुटीवर पाठवण्याचे अधिकार देण्यात आल्याचे समजते.कंपनीतील कर्मचा-यांना सहा महिने, दोन वर्षे किंवा ५ वर्षे बिनपगारी सुटीवर पाठवण्याचा प्रस्ताव आहे. कोणत्या कर्मचाºयांना अशा सुटीवर पाठवायचे याचा निर्णय त्याचे आरोग्य आणि काम करण्याची क्षमता आदी बाबींचा विचार करून घेतला जाणार आहे. याबाबत कंपनीच्या विविध विभागात प्रमुख सविस्तर अहवाल तयार करून वरिष्ठांना सादर करणार आहेत. ही सुटी घेतलेल्या काळात या कर्मचाºयांना अन्य कोणत्याही विमान कंपनीत काम करता येणार नाही. या काळात वेतन दिले जाणार नसले तरी अन्य मेडिकलच्या सुविधा मात्र मिळू शकणार आहेत. या कंपनीत सध्या १३ हजारपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्च महिन्यात एअर इंडियाने कर्मचाºयांच्या वेतनातून १० टक्के इतकी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या