शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

महाराष्ट्र, दिल्लीतील कंपन्या दिवाळखोरीमध्ये आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2021 6:01 AM

डिसेंबरअखेरपर्यंत २८३ कंपन्या दिवाळखाेरीत

ठळक मुद्देप्राप्त आकडेवारीनुसार, दिवाळखाेरी मंडळाने गेल्या वर्षी डिसेंबर २०२० पर्यंत २८३ कंपन्यांना दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत सामावून घेतले हाेते. त्यापैकी १८९ कंपन्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली.

हरिश गुप्ता

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सर्वाधिक नाेंदणीकृत आणि सुरू असलेल्या कंपन्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे. मात्र, कंपन्या दिवाळखाेरी निघण्याच्या बाबतीत दिल्ली आघाडीवर असून महाराष्ट्राचा क्रमांक त्यानंतर येताे. गेल्या वर्षी २८३ कंपन्यांना दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत सामावून घेण्यात आले हाेते. त्यापैकी सर्वाधिक ५८ कंपन्या दिल्लीतील हाेत्या.

प्राप्त आकडेवारीनुसार, दिवाळखाेरी मंडळाने गेल्या वर्षी डिसेंबर २०२० पर्यंत २८३ कंपन्यांना दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत सामावून घेतले हाेते. त्यापैकी १८९ कंपन्यांची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली. आश्चर्याची बाब म्हणजे, यापैकी सर्वाधिक ५८ कंपन्या दिल्लीतील हाेत्या. त्याखालाेखाल महाराष्ट्रातील ३७ आणि गुजरातमधील ३६ कंपन्यांचा समावेश हाेता. ओडिशातील एकही कंपनी दिवाळखाेरीच्या प्रक्रियेत नव्हती. १३८ कंपन्यांचे प्रकरण अपील किंवा पैसे काढण्याची परवानगी दिल्यानंतर साेडविण्यात आले. त्यातही ३८ कंपन्या दिल्लीच्या तर २० कंपन्या महाराष्ट्राच्या हाेत्या.

७६ प्रकरणांचा निपटाराnया कंपन्यांपैकी ७६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. त्यातही १९ कंपन्या दिल्लीतील तर महाराष्ट्रातील १६ कंपन्या हाेत्या. nसरकारने दिवाळखाेरी कायद्यांतर्गत एनपीएची मर्यादा एक काेटी रुपयांपर्यंत वाढविली. अन्यथा एकूण कंपन्यांचा आकडा अनेक पटींनी वाढल असता. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली