शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
2
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
3
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
4
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
5
शिवसेना-भाजपात वादाची ठिणगी; "आनंदराव अडसूळांनी नको त्या विषयात हात घालू नये, अन्यथा..."
6
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
7
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
8
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
9
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
10
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
11
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
12
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
13
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
14
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
15
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
16
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 
17
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
18
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
19
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
20
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

सहकारी पंतसंस्थाही २० एप्रिलपासून सुरू होणार; ग्रामीण व्यवस्थेला गती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 6:05 AM

सहकारी पंतसंस्थाही २० एप्रिलपासून सुरू होणार; ग्रामीण व्यवस्थेला गती

नवी दिल्ली : कोरोनाच्या लढ्यात ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २० एप्रिलनंतर येथील सहकारी पतसंस्था, एचएफसी, एनबीएफसी, लघू वित्त कंपन्यांची कंपन्यांची कार्यालये सुरू ठेवता येतील. मात्र कमीतकमी मनुष्यबळात त्यांना कामकाज करावे लागेल, असे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. हॉटस्पॉट नसलेल्या जिल्ह्यांत जनजीवन लवकर पूर्ववत करण्यावर सरकारचा भर आहे.या मार्गदर्शिकेनुसार गृहनिर्माण वित्त कंपन्या (एचएफसी) व लघू वित्त कंपन्या, बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी), सहकारी पतसंस्था किमान मनुष्यबळात काम सुरू करू शकतात. ग्रामीण भागात पाणीपुरवठा, स्वच्छता, विद्युत पुरवठा, दूरसंचार विभागास आॅप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे.

हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी या कामांना सूटच्अनुसूचित जमाती व वनक्षेत्रात दुय्यम वन उत्पादने गोळा करणेच्विपणन व वितरणाची परवानगीच्लाकूड (टिंबर) वगळता इतर सर्वलघू वन उत्पादनेच्वनौषधी वनस्पतींची कापणीव त्यावर प्रक्रिया करणेच्बांबू, नारळ, सुपारी, कोको व मसाला व्यवसायाशी संबधित कामेच्शेतीसंबंधित कामे,छाटणी-कापणी व वितर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbankबँकFarmerशेतकरी