शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

मागासांच्या जातनिहाय जनगणनेवर केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करावी- सुप्रीम कोर्ट;

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 00:49 IST

जनहित याचिकेच्या आधारे काढल्या नोटिसा

नवी दिल्ली : मागासवर्गीयांच्या जातनिहाय जनगणना करण्याच्या मागणीबाबत आपले म्हणणे सादर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केंद्र सरकारला सांगितले आहे, न्यायालयाने त्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व सामाजिक न्याय मंत्रालयाला नोटिसा बजावल्या आहेत.

तेलंगणातील मल्लेश यादव व आल्ला रामकृष्ण यांनी मागासवर्गीयांच्या जातनिहाय जनगणनेसाठी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर काही काळ सुनावणी झाली. अशाच प्रकारची एक याचिका आधी दाखल झाली असल्याने दोन्हींवर एकत्रच सुनावणी घेण्यात येईल, असे  सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी नंतर स्पष्ट केले. 

मागासवर्गीयांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत आरक्षण देण्याची तरतूद आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही असेच आरक्षण आहे, याचा उल्लेख करून, जनगणना न करताच आरक्षणाचे  प्रमाण कसे  ठरविता येईल, असा सवाल याचिकादारांनी केला आहे.  

जातींच्या संख्येत वाढ

मंडल आयोगाने आपल्या अहवालात  देशामध्ये ३७४३ मागास जाती असल्याचा उल्लेख केला होता. सरकारने जातनिहाय जनगणनाच केलेली नाही, मात्र राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात २००६ साली या जातींची संख्या ५६०३ असल्याचे नमूद करण्यात आले आहे,  याचा उल्लेख याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

टॅग्स :IndiaभारतCourtन्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार