शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

गुजरातमध्ये वरात आलेली दारात; पण प्यायलाही पाणी नव्हते...वाचा पुढे काय घडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 1:57 PM

संखेडा तालुक्यात नरेश तडवी यांच्या मुलाचे मंगळवारी लग्न होते. मात्र, रोज सायंकाळी भारनियमन होते, तेथे सकाळीच वीज गायब झाली.

बडोदा : सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. वरात दारात आली आणि पाणीच नसेल तर वर-वधू पक्षावर काय परिस्थिती ओढवेल याचे प्रत्यंतर गुजरातच्या छोटा उदयपुर जिल्ह्यातील एका गावामध्ये आले. वरात दारात यायची असताना वीजच गायब झाली यामुळे बोअरवेलमधून वरपक्षाकडील मंडळी पाणीच काढू शकले नाहीत. आता 1000 लोकांच्या जेवणापासून पिण्याच्या पाण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला होता. एक आयडिया सुचली आणि हा प्रश्न गावकऱ्यांनी सोडविला. 

संखेडा तालुक्यात नरेश तडवी यांच्या मुलाचे मंगळवारी लग्न होते. मात्र, रोज सायंकाळी भारनियमन होते, तेथे सकाळीच वीज गायब झाली. यामुळे एवढ्या वऱ्हाडींसाठी पाणी कोठून आणायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. लग्न मंडपातून वऱ्हाडींना उपाशी पाठवायचे का? या विचारानेच चिंतेचे ढग त्यांच्या डोळ्यासमोर दाटू लागले. तडवी कुटुंबियांना गावातील प्रत्येक घरामध्ये घागरी घेऊन जलदान करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ आली. लग्नामध्ये सजाधजायचे सोडून हे कुटुंबीय दारोदारी भटकू लागले होते.

 गावात एकच हातपंप होता. त्यावरून एवढ्या मंडळींसाठी पाणी काढायचे म्हटले तर दिवस लागणार होता. यामुळे दारोदारी जाऊन पाणी मागितल्याचे तडवी यांनी सांगितले. लोकांनी पाणी टंचाई असूनही दोन घागरी पाणी दिले. शेवटी गावाची आणि वरपक्षाची इज्जत वाचविण्यासाठी गावकऱ्यांनीच प्रत्येक घरातून दोन दोन घागरी पाणी जमा केले. 

आम्हाला असे दोन ड्रम भरून पाणी मिळाले. शिवाय अतिरिक्त पाण्यासाठी गावातील महिलांनी रांग लावून हातपंपातून पाणी उपसले. तोपर्यंत दुपार झाली होती. हजाराच्या आसपास वऱ्हाडी, पाहुणेमंडळी मंडपात दाखल झाले होते. गावकऱ्यांच्या मदतीमुळे मुलाचा विवाह संपन्न झाल्याचे तडवी यांनी सांगितले. 

पाण्याची समस्या बिकटगुजरातमधील हा आदिवासी भाग आहे. येथे कायमच पाण्याची टंचाई असते. अनेकदा लग्न समारंभ असल्यावर नववधूही पाहुण्यांच्या पाण्यासाठी हातपंपावर पाणी उपसताना दिसतात.  

टॅग्स :Gujaratगुजरातwater scarcityपाणी टंचाई