शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कायद्याविरुद्धचा अपप्रचार रोखण्यासाठी भाजपची मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 02:25 IST

कायद्याची वैशिष्ट्ये आणि फायदे काय आहेत हे आणि हा कायदा कोणत्याही समाजाविरोधात नाही, हे या मोहिमेतून सांगितले जाईल.

नवी दिल्ली : नागरिकत्व (संशोधन) कायद्यावरून (कॅब) विरोधकांकडून होत असलेले हल्ले आणि चुकीच्या प्रचाराला खोडून काढण्यासाठी भाजप लोकांमध्ये जागरूकता निर्माण मोहीम राबवणार आहे.या कायद्याची वैशिष्ट्ये आणि फायदे काय आहेत हे आणि हा कायदा कोणत्याही समाजाविरोधात नाही, हे या मोहिमेतून सांगितले जाईल.

पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी सांगितले की, पक्ष मोठ्या प्रमाणावर संपर्क कार्यक्रम राबवील व कायद्यासंदर्भातील साहित्य वितरित करील. या संशोधित कायद्यामुळे जवळपास दोन कोटी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळेल, असा अंदाज घोष यांनी बोलून दाखवला. अनेक ठिकाणी तर ही जागरूकता मोहीम शनिवारपासूनच सुरू होत आहे.

शुक्रवारीच संसदेचे हिवाळी अधिवेशन संपले. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात धार्मिक छळाला तोंड देत असलेले व ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत भारतात आलेले हिंदू, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारशी आणि ख्रिश्चन्स आता बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाहीत, तर त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. भाजपचे उत्तर प्रदेश सरचिटणीस विजय बहादूर पाठक म्हणाले की, विरोधकांनी हा संशोधित कायदा कोणत्याही समाजाविरुद्ध असल्याचा चालवलेला प्रचार भाजप खोडून काढील आणि लोकांना हे सांगेल की, तीन देशांतून आलेल्या अल्पसंख्याकांना कसा लाभ होणार आहे.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा