शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

बिहार मंत्रिमंडळ विस्ताराच्या विलंबास भाजपच जबाबदार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 5:42 AM

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा आरोप

पाटणा : बिहारमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला भाजपमुळे उशीर होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला आहे. या आधी मंत्रिमंडळ विस्ताराला इतका विलंब कधीच झाला नव्हता, असेही ते म्हणाले.

नितीशकुमार यांनी सांगितले की, या आधीही मी सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांतच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करत असे, पण यावेळी बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर सरकार स्थापन होऊन बरेच दिवस उलटले, पण मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सध्या बिहार मंत्रिमंडळात फक्त चौदाच मंत्री आहेत. 

भेटी-गाठी सुरूभाजपचे बिहारसाठीचे प्रभारी भूपेंद्र यादव व प्रदेशाध्यक्ष संजय जयस्वाल यांनी गुरुवारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत त्यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार