शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलू नये'; उमा भारतींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 13:11 IST

उमा भारतींनी प्रियंका गांधींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, काँग्रेसने लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार केव्हाच गमावला आहे.

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी प्रियांका गांधींवर पलटवार केला आहे. 'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार गमावला आहे', अशी टीका उमा भारती यांनी केली. तसेच, '1984 च्या दंगलीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी हजारो शिखांची हत्या केली होती,' असेही त्या म्हणाल्या.

उमा भारती यांनी ट्विटरवर लिहिले की, 'उत्तर प्रदेश प्रभारी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर काँग्रेस नेत्यांनी ज्या मुद्यांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही अशा मुद्द्यांवर बोलू नये. देशात आणीबाणी लादणाऱ्या पक्षाने लोकशाहीचा उच्चार करण्याचा अधिकार गमावला आहे. 1984 च्या दंगलीत, काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 10,000 शिखांची हत्या केली. त्यामुळे काँग्रेसच्या तोंडून अहिंसा हा शब्द शोभत नाही', असे त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधींचा निशाणालखीमपूर खrरी हिंसाचारप्रकरणी विरोधक राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सातत्याने हल्ला करत आहेत. लखीमपूर खrरीला जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलेल्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यासोबतच प्रियंका गांधींनी हिंसाचाराशी संबंधित व्हायरल व्हिडिओबद्दल प्रश्न उपस्थित केला की, या व्यक्तीला अद्याप अटक का करण्यात आली नाही?'

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस