शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलू नये'; उमा भारतींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 13:11 IST

उमा भारतींनी प्रियंका गांधींना प्रत्युत्तर देताना म्हटले की, काँग्रेसने लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार केव्हाच गमावला आहे.

नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी प्रियांका गांधींवर पलटवार केला आहे. 'देशात आणीबाणी लादणाऱ्या काँग्रेसने लोकशाहीबद्दल बोलण्याचा अधिकार गमावला आहे', अशी टीका उमा भारती यांनी केली. तसेच, '1984 च्या दंगलीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी हजारो शिखांची हत्या केली होती,' असेही त्या म्हणाल्या.

उमा भारती यांनी ट्विटरवर लिहिले की, 'उत्तर प्रदेश प्रभारी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर काँग्रेस नेत्यांनी ज्या मुद्यांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही अशा मुद्द्यांवर बोलू नये. देशात आणीबाणी लादणाऱ्या पक्षाने लोकशाहीचा उच्चार करण्याचा अधिकार गमावला आहे. 1984 च्या दंगलीत, काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी 10,000 शिखांची हत्या केली. त्यामुळे काँग्रेसच्या तोंडून अहिंसा हा शब्द शोभत नाही', असे त्या म्हणाल्या.

प्रियंका गांधींचा निशाणालखीमपूर खrरी हिंसाचारप्रकरणी विरोधक राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सातत्याने हल्ला करत आहेत. लखीमपूर खrरीला जाण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलेल्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. यासोबतच प्रियंका गांधींनी हिंसाचाराशी संबंधित व्हायरल व्हिडिओबद्दल प्रश्न उपस्थित केला की, या व्यक्तीला अद्याप अटक का करण्यात आली नाही?'

टॅग्स :Uma Bhartiउमा भारतीPriyanka Gandhiप्रियंका गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस