शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

Kailash Vijayvargiya : "काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या बूथ अध्यक्षाला 51 हजार रुपये बक्षीस देईन"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 10:35 IST

BJP Kailash Vijayvargiya : भाजपा नेते कैलाश विजयवर्गी हे पुन्हा एकदा विधानामुळे चर्चेत आले आहे. विजयवर्गीय यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित 'बूथ अध्यक्षा'ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

मध्य प्रदेशातीलभाजपा नेते कैलाश विजयवर्गी हे पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आले आहे. विजयवर्गीय यांनी मतदान केंद्रावर काँग्रेसला एकही मत न मिळाल्यास भाजपाच्या संबंधित 'बूथ अध्यक्षा'ला 51,000 रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. भाजपाला आशीर्वाद द्या आणि काँग्रेसला वॉर्डमधून एक मतही मिळू नये म्हणून यावेळी मी बक्षीस जाहीर केल्याचे विजयवर्गीय म्हणाले आहेत. 

आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने कैलाश विजयवर्गीय यांना इंदूर-1 मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. विजयवर्गीय हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव असून ते इंदूर आणि इतर जागांवरून 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी पक्षाने आमदारकीचे तिकीट दिल्यापासून त्यांची विधानं अनेकदा चर्चेत असतात. यापूर्वी त्यांनी तिकीट मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत स्वत:ला 'मोठा नेता' असे संबोधले होते. नंतर कार्यकर्त्यांसमोर ते म्हणाले होते की, पक्षाने तिकीट दिले असेल तर काहीतरी 'मोठा' विचार केला असेल.

"बूथ अध्यक्षाला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ"

गुरुवारी कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधित केलं. येथे विजयवर्गीय म्हणाले, काँग्रेसला एकही मत मिळणार नाही अशा बूथ अध्यक्षाला आम्ही 51 हजार रुपयांचे बक्षीस देऊ. कोणाचेही नाव न घेता ते म्हणाले, आमच्या विरोधकांनी परिसरातील जनताच आपले कुटुंब असल्याचे सांगत सुमारे दोन लाख साड्यांचे वाटप केले आहे. मला यात जायचे नाही, परंतु प्रभागातील जनता चांगली आहे आणि त्यांनी मतदारसंघात कोणतीही विकासकामे न केल्यामुळे येथे (काँग्रेस) एकही मते पडणार नाहीत याची खात्री ते घेतील असं सांगितलं. 

"मला तिकीट दिलं यावर विश्वास बसत नाही"

भाजपाकडून तिकीट मिळाल्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये सांगितले होते की, "मला निवडणूक लढवण्याची 'एक टक्काही इच्छा' नाही. ते प्रचार करतील, असा माझा समज होता. आता 'मोठा नेता' झालो आहे. दररोज 8 सभा घेण्याची योजना आखण्यात आली. पाच हेलिकॉप्टरने आणि तीन कारने. पण आपल्याला जे वाटते ते सत्य नाही. मी निवडणूक लढवावी आणि पुन्हा एकदा जनतेत जावे, अशी देवाची इच्छा होती. त्यामुळेच पक्षाने तिकीट दिले." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसPoliticsराजकारण