शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

जर बलात्काराचा आरोपी पळाला तर एन्काऊंटर पॅटर्नचा वापर केला पाहिजे; आसामच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 10:57 IST

Assam CM : कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी (Encounter Policy) योग्य असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मत.

ठळक मुद्देकायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचं मतराज्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह पार पडली बैठक

आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी (CM Himanta Biswa Sarma) कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचं मोठं वक्तव्य केलं. तसंच महिलांविरोधात होणाऱ्या गुन्ह्यांच्याविरोधात कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिली. सोमवारी सर्व पोलीस स्थानकांच्या प्रभारी अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

"काही लोकांनी मला सांगितलं की आजकाल गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यातून पळ काढत आहे आणि एन्काऊंटरसारख्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे एक पॅटर्न बनत आहे का?, मी त्यांना हे पोलिसिंग पॅटर्न असायला हवं असं म्हटलं," असं वक्तव्य सरमा यांनी केलं. "बलात्काराच्या गुन्ह्यातील गुन्हेगारानं पळ ठोकला आणि पोलिसांकडून हत्यार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर पोलिसांना गोळी चालवावी लागेल. परंतु छातीवर नाही आणि कायद्यानं म्हटलं आहे, तुम्ही पायावर गोळी मारू शकता. आम्हाला आसाम पोलिसांना देशातील सर्वत्कृष्ठ सघटना बनवायची आहे," असंही ते म्हणाले. 

पशूंच्या तस्करीवर भाष्य "गाय आमची माता आहे. ती आम्हाला दुध देते, गोबर देते. ट्रॅक्टर येण्यापूर्वी आम्ही त्यांच्या मदतीनं शेती केली होती आणि आजही ते प्रकार अनेक राज्यांमध्ये सुरू आहेत. परंतु आता लोक पशूंची तस्करी, अंमली पदार्थांच्या तस्करीतही सामील झाले आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही सोडलं जाणार नाही," असंही ते म्हणाले. 

टॅग्स :AssamआसामPoliceपोलिसChief Ministerमुख्यमंत्रीcowगायCrime Newsगुन्हेगारी