शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लाईट बील माफीनंतर केजरीवाल सरकारची नागरिकांना आणखी एक भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 1:55 PM

नवीन तंत्रज्ञामुळे जुन्या बिलांसंदर्भातील अनेक अडचणी समोर आल्या आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीतील केजरीवाल सरकारने नागरिकांना मोठी भेट दिली आहे. नागरिकांकडे असलेल्या पाणी बीलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ज्या नागरिकांच्या घरी फंक्शनल मीटर आहे, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच, उर्वरीत नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत फंक्शनल मीटर बसवून घेण्याची सवलतही दिल्ली सरकारने दिली आहे. 

नवीन तंत्रज्ञामुळे जुन्या बिलांसंदर्भातील अनेक अडचणी समोर आल्या आहेत. विना रिडींगही नागरिकांना बील आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. लोकांच्या पाण्याची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकूण 23.73 लाख उपभक्ता नागरिकांपैकी 13.5 लाख नागरिकांची थकबाकी शिल्लक आहे. त्यामध्ये घरगुती जोडणी असलेल्यांचे 2500 कोटी रुपये तर कमर्शियल जोडणी असलेल्यांची 1500 कोटी रुपये थकबाकी आहे. दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास 600 कोटी रुपये जल बोर्डला मिळणार आहेत. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी दिल्लीतील नागरिकांचे वीज बील माफ केले होते. 200 युनिट वीज वापणाऱ्या नागरिकांचे लाईट बील माफ करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता. त्यानंतर, आता पाणी बीलची थकबाकीही माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केजरीवाल सरकारकडून हे निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. 

टॅग्स :WaterपाणीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीGovernmentसरकार