शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
5
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
8
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
9
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
10
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
12
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
13
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
14
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
15
महापालिका डायरी: होर्डिंगसाठी बीएमसीची परवानगी तर घ्यावी लागेलच!
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

Accident: ४० मृत्यू प्रति १०० किमी! रस्ते अपघाताचे भयावह चित्र, नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोचा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2022 9:34 AM

Accident: देशात दिवसेंदिवस वाहनांची संख्या  वाढत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी (२०२१) रस्ते अपघातांत १,५५,६२२ जणांचा मृत्यू झाला असून, २०२० च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ झाली आहे,

 -नितीन जगताप मुंबई : देशात दिवसेंदिवस वाहनांची संख्या  वाढत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी (२०२१) रस्ते अपघातांत १,५५,६२२ जणांचा मृत्यू झाला असून, २०२० च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या अहवालातून समोर आली आहे. २०२० मध्ये रस्ते अपघातात १,३३,२०१ जणांचा मृत्यू झाला होता.

एकीकडे रस्ते अपघातात मृत्यूची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे अद्यापही काही राज्य सरकारांनी सुधारित मोटार वाहन कायदा लागू केला नाही. उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमध्ये या कायद्यामुळे अपघाती मृत्यूत ८.३४ आणि ६.४१ टक्के घट झाली आहे. ज्या महामार्गावर किंवा द्रुतगती मार्गावर सर्वाधिक अपघात आणि मृत्यू झाले आहेत, ते निश्चित करून अपघात आणि मृत्यू रोखण्यासाठी मोहीम राबविण्याची गरज असून, ते झिरो फॅटॅलिटी कॉरिडॉरमध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे. - पीयूष तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सेव्ह लाइफ फाउंडेशन. 

अपघाताची कारणे     घटना     मृत्यू धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे     १०३६२    ४२८५३भरधाव वेगाने वाहन चालविणे     २४०८२८    ८७०५० मद्यपान करून वाहन चालविणे     ७७१८    २९३५ सदोष वाहन चालविणे      ४३०६    २०२२ थकवा असताना वाहन चालविणे     २०५७    ९६२रस्ते पायाभूत सुविधांचा अभाव     २४४३    ११२९  नियमबाह्य वाहन पार्किंग     २७७१    १३३३  

महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर४,०३,११६ देशातील अपघात३,७,१८८४ जखमी१,५५,७२२ मृत्यू 

मृतांमध्ये तरुणांचा समावेश सर्वाधिक 

 तमिळनाडूमध्ये १५,३८४ जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण  ९.८९  टक्के आहे.महाराष्ट्रात १३,९११ जणांनी जीव गमावला असून, हे प्रमाण  ८.९४  टक्के आहे.  गेल्या वर्षी रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दीड लाख लोकांमध्ये ६३ टक्के तरुणांचा समावेश आहे. राज्यांची तुलना केल्यास उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक २१,७९२ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. देशातील एकूण मृत्यूपैकी हे प्रमाण ११४ टक्के आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र