शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मोदींनी सांगितला 'आत्मनिर्भर'तेचा फंडा; आपल्याला फक्त ग्लोबल व्हायचं नाहीय तर...

By मोरेश्वर येरम | Updated: January 5, 2021 21:38 IST

भारत देश कौशल्य आणि कलागुणांचं केंद्रस्थान राहीला आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांना मिळालेलं यश हे देशातील तरुणांमधील उत्साहाची जाणीव करुन देतात.

ठळक मुद्देभारतीय उत्पादनं गुणवत्ता पूर्ण असावीत, असं मोदींनी म्हटलंयदेशात स्टार्टअप उद्योगांना मोठं यश मिळाल्याचंही मोदी म्हणालेसंपूर्ण जग आज स्वस्त, टीकाऊ आणि प्रयोगशील उत्पादनांच्या शोधात

नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आत्मनिर्भरतेबाबत देशाच्या युवा आणि उद्योगपतींसमोर आपले विचार मांडले. आत्मनिर्भर होऊन केवळ आपल्याला जागतिक बाजारपेठ भारतीय उत्पादनांनी भरायची नाहीय, तर भारतीय उत्पादनांनी जगभरातील लोकांच्या हृदयात स्थान प्राप्त करायला हवं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

पंतप्रधान मोदींनी आज आपल्या लिंक्डइन अकाऊंटवर एक लेख प्रसिद्ध केला आहे. यात त्यांनी आत्मनिर्भर भारतामागचा उद्देश देशातील नागरिकांना समजावून सांगितला आहे. भारतीय कंपन्या जे उत्पादन तयार करतील त्याचं संपूर्ण जगभरात कौतुक व्हायला हवं, असं मोदी म्हणाले. 

भारत देश कौशल्य आणि कलागुणांचं केंद्रस्थान राहीला आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांना मिळालेलं यश हे देशातील तरुणांमधील उत्साहाची जाणीव करुन देतात. देशातील युवा नवनवीन सेवा आणि उत्पादनांची निर्मिती करत आहेत. त्यांच्यासाठी देश आणि विदेशात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, असं मोदी म्हणतात. 

"संपूर्ण जग आज स्वस्त, टीकाऊ आणि प्रयोगशील उत्पादनांच्या शोधात आहे. आत्मनिर्भर भारत कौशल्य आणि गुणवत्ता या दोन सिद्धांतावर अवलंबून आहे. जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा आमचा ध्यास आहे. पण त्याचसोबत आमच्या उत्पादनांची गुणवत्ता देखील उत्तम असायला हवी", असं मोदींनी म्हटलं आहे. 

जेव्हा आपण 'मेक इन इंडिया'चा नारा देतो तेव्हा फक्त भारतात उत्पादन व्हावं हा एकमेव उद्देश त्यामागे नाही. तर भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना जागतिक पातळीवर देखील मान्यता मिळायला हवी, असा उद्देश आहे. भारत आज संपूर्ण जगासाठी मोठी बाजारपेठ असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMake In Indiaमेक इन इंडियाBJPभाजपाIndiaभारत