शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

सरकारी गोदामांतून चोरीला गेले ९०३ मेट्रिक टन धान्य; पंजाबमध्ये सर्वाधिक धान्य चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:01 IST

महाराष्ट्रात धान्य चोरीची घटना नाही

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : देशभरातील सरकारी गोदामांतून ९०३.५ मेट्रिक टनापेक्षा अधिक गहू व तांदळाची चोरी झाली. मागील पाच वर्षांत झालेल्या चोरीतील अर्ध्यापेक्षा अधिक धान्य पंजाबमधील गोदामांतून चोरीला गेले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्याची नोंद नाही. खाद्य व सार्वजनिक वितरण विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार देशात चोरी झालेल्यामध्ये ४१४.५ मेट्रिक टन तांदूळ ४८९ मेट्रिक टन गहू समाविष्ट आहे. विशेष म्हणजे धान्याच्या उत्पादनात सर्वांत अग्रणी व संपन्न मानल्या जाणाऱ्या पंजाबमध्ये सर्वाधिक ५५४ मेट्रिक टन धान्याची चोरी झाली. त्या पाठोपाठ तामिळनाडू १४४ मे. टन, कर्नाटक ६३ मे.टन व मध्यप्रदेशात ६० मेट्रिक टनचोरी झाली. तर कमी संपन्न मानल्या जाणाऱ्या छत्तीसगढ व पश्चिम बंगालसारख्या देशांत धान्याची सर्वांत कमी चोरी झाली.कोरोनाकाळात सर्वाधिक चोरी२०२०-२१ या कालावधीत सर्वाधिक ३५३ मेट्रिक टन गहू, तांदळाची चोरी नोंदली गेली. या कालावधीत देशभर लॉकडाऊन लावण्यात आलेला होता. याच कालावधीत सरकारने देशभरात ८० कोटींपेक्षा जास्त गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य दिले. कठोर उपाय केले तरीही... सरकारने कठोर उपाय केले तरी धान्याची चोरी झाली. एफसीआयच्या गोदामांत सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातात. याबरोबरच निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तारांचे कुंपण व रस्त्यांवर प्रकाशासाठी व्यवस्था केलेली असते. याशिवाय गोदामांना योग्य प्रकारे कुलूप लावले जाते. शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात प्रशासनिक कारवाईही केली जाते. वेळोवेळी साठ्याची तपासणी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली केली जाते. तरीही चोरी झालेली आहे. या राज्यांत झाली सर्वाधिक धान्य चोरी (२०१६-२०२१)राज्य    चोरी (गहू, तांदूळ)पंजाब    ५५४.०१ तामिलनाडू    १४४ कर्नाटक    ६३.३९ मध्य प्रदेश    ६०.५४ हरियाणा    २६.५६ गुजरात    १५.०२ अखिल भारतीय    ९०३.५१