शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा अधिकार बजावा; राज ठाकरेंनी केले आवाहन
2
उद्धव ठाकरेंचा निर्णय चुकीचा, मतदानातून जनता दाखवणार; राहुल शेवाळेंचा निशाणा
3
"त्यांना पराभवाची चाहूल लागलीय"; बोगस मतदानाचा आरोप करणाऱ्या विचारेंवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार
4
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
6
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
7
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
8
ऐश्वर्याच्या हाताची होणार सर्जरी? फ्रॅक्चर असूनही Cannes फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेली सहभागी 
9
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
11
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
12
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
13
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
14
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
15
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
16
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
17
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
18
मतदानाच्या आदल्या दिवशी विनोद तावडे-राज ठाकरे भेट; मराठी मतांच्या बेरजेसाठी भेट झाल्याची चर्चा 
19
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
20
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही

78 टक्के भारतीयांत बचतीचा अभाव

By admin | Published: August 22, 2014 1:56 AM

भारतीय कर्मचा:यांचे बचतीचे प्रमाण 16 टक्के असले तरी वाढत्या महागाईमुळे सेवानिवृत्तीनंतरच्या सुखी जीवनासाठी 78 टक्के भारतीय पुरेशी बचत करीत नाहीत,

नवी दिल्ली : भारतीय कर्मचा:यांचे बचतीचे प्रमाण 16 टक्के असले तरी वाढत्या महागाईमुळे सेवानिवृत्तीनंतरच्या  सुखी जीवनासाठी 78 टक्के भारतीय पुरेशी बचत करीत नाहीत, असा निष्कर्ष टॉवर्स व्ॉटसन या जागतिक व्यावसायिक कंपनीने सव्रेक्षणाअंती काढला आहे.
 चीननंतर भारतात बचतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तथापि, वाढत्या महागाईमुळे दीर्घ काळार्पयत सेवानिवृत्तीनंतर सुखी जीवन जगता येईलच, याची भारतीयांना शाश्वतीच वाटत नाही. वाढती महागाई आणि लहान कुटुंबाची संख्या वाढल्याने सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी पुरेशा बचतीच्या मुद्यासोबत आर्थिक आणि सामाजिक समस्यांनी आव्हान निर्माण केले आहे, असे टॉवर्स व्ॉटसन इंडिया बेनिफिट्सच्या संचालक अनुराधा श्रीराम यांनी म्हटले आहे.
 भारतीय कर्मचा:यांचा बचत दर सर्वाधिक 16 टक्के असून यात भारत चीननंतर दुस:या क्रमांकावर आहे.  सेवानिवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी केली जाणारी बचत पुरेशी पडत नाही. त्यासाठी अधिक बचतीची गरज आहे, असे 78 टक्के भारतीयांना वाटते. सेवानिवृत्तीनंतरच्या अपु:या उत्पन्नावर मात करण्यासाठी विविध वयोगटातील कर्मचारी सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी अधिक बचत करण्यास महत्त्व देत आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
4या अहवालानुसार 56 टक्के भारतीय कर्मचा:यांची अधिक बचत करण्याची तयारी आहे.
429 टक्के भारतीय कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर आणखी काही वर्षे काम करणो पसंत करतात.
4वयाच्या 6क् व्या वर्षी सेवानिवृत्ती व्हावी, असे बहुतांश कर्मचा:यांना वाटते. त्यानुसार 5क् वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी बचतीला प्राधान्य देतात.
 
44क् वर्षाखाली कर्मचारी घर आणि सेवानिवृत्तीसाठी बचत करण्यावर भर देतात, तर चाळिशी पार केलेले कर्मचारी सेवानिवृत्तीसाठी बचतीला प्राधान्य देतात.
4   भारतातील मनुष्यबळ जगाच्या तुलनेत तरुण असल्याने त्यांना भविष्याचा विचार करण्याचा पुरेसा वेळ आहे.