शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

67 लाख भारतीयांवर युद्धामुळे संकट; निर्यातीचा खर्च परवडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 08:17 IST

हस्तशिल्पकारांची सरकारकडे मदतीची याचना; निर्यातीचा खर्च परवडेना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इस्रायला समुद्रात रोखण्यासाठी हुथी बंडखोरांनी जगातील सर्वांत व्यस्त मार्ग असलेल्या लाल समुद्रावर अक्षरशः ताबा मिळवला आहे. त्यांच्या हल्ल्यांमुळे मालाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा परिणाम भारताच्या निर्यातदारांवरही झाला आहे. आता त्यांना अमेरिका किंवा युरोपीय देशांमध्ये माल पाठवण्यासाठी लांबचा रस्ता निवडावा लागत आहे. त्यामुळे मालवाहतूक खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे हस्तशिल्प निर्यात प्रोत्साहन परिषदेने (ईपीसीएच) सरकारकडे मालवाहतुकीवर अनुदानाची मागणी केली आहे.

नेमके काय संकट?

१५००-२००० डॉलर्स खर्च लाल समुद्राच्या संकटापूर्वी येथून अमेरिकेत माल पाठवण्यासाठी येत होता.

६,००० डॉलर्सपर्यंत खर्च सध्या अमेरिकेत माल पाठवण्यासाठी येत आहे. त्यामुळे मालवाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

सरकारने काय करावे?nईपीसीएचचे अध्यक्ष दिलीप बैद यांनी सांगितले की, देशभरात ६७ लाख हस्तकलाकार आहेत, ज्यांचा माल ईपीसीएच जगभरातील बाजारपेठेत नेते. nनिर्यातदारांना सबसिडी द्यावी. असे झाल्यास, त्यांचा माल जगभरातील बाजारपेठेत पाठवणे सोपे होईल. जगभरातील बाजारपेठांमध्ये सुस्ती असल्याने भाव मिळत नसल्याने मंदीचीही स्थिती आहे.

...तर कारागीर जगणार कसे? हस्तकला वस्तूंचे मूल्य कमी आणि आकार अधिक असतो. जर आपण रत्ने आणि दागिने क्षेत्राकडे पाहिले तर १० हजार डॉलर्स किमतीच्या वस्तू एका छोट्या बॉक्समध्ये येतात; पण हस्तकलेच्या वस्तू खूप मोठ्या आहेत. कंटेनरमध्ये १५,००० डॉलर्सचा माल बसतो. हा माल बाजारात पाठवण्यासाठी ६,००० डॉलर्स खर्च झाले, तर कारागीर जगणार कसे? असे बैद यांनी म्हटले.

टॅग्स :Indiaभारतwarयुद्धartकला