शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

67 लाख भारतीयांवर युद्धामुळे संकट; निर्यातीचा खर्च परवडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 08:17 IST

हस्तशिल्पकारांची सरकारकडे मदतीची याचना; निर्यातीचा खर्च परवडेना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : इस्रायला समुद्रात रोखण्यासाठी हुथी बंडखोरांनी जगातील सर्वांत व्यस्त मार्ग असलेल्या लाल समुद्रावर अक्षरशः ताबा मिळवला आहे. त्यांच्या हल्ल्यांमुळे मालाची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा परिणाम भारताच्या निर्यातदारांवरही झाला आहे. आता त्यांना अमेरिका किंवा युरोपीय देशांमध्ये माल पाठवण्यासाठी लांबचा रस्ता निवडावा लागत आहे. त्यामुळे मालवाहतूक खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे हस्तशिल्प निर्यात प्रोत्साहन परिषदेने (ईपीसीएच) सरकारकडे मालवाहतुकीवर अनुदानाची मागणी केली आहे.

नेमके काय संकट?

१५००-२००० डॉलर्स खर्च लाल समुद्राच्या संकटापूर्वी येथून अमेरिकेत माल पाठवण्यासाठी येत होता.

६,००० डॉलर्सपर्यंत खर्च सध्या अमेरिकेत माल पाठवण्यासाठी येत आहे. त्यामुळे मालवाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

सरकारने काय करावे?nईपीसीएचचे अध्यक्ष दिलीप बैद यांनी सांगितले की, देशभरात ६७ लाख हस्तकलाकार आहेत, ज्यांचा माल ईपीसीएच जगभरातील बाजारपेठेत नेते. nनिर्यातदारांना सबसिडी द्यावी. असे झाल्यास, त्यांचा माल जगभरातील बाजारपेठेत पाठवणे सोपे होईल. जगभरातील बाजारपेठांमध्ये सुस्ती असल्याने भाव मिळत नसल्याने मंदीचीही स्थिती आहे.

...तर कारागीर जगणार कसे? हस्तकला वस्तूंचे मूल्य कमी आणि आकार अधिक असतो. जर आपण रत्ने आणि दागिने क्षेत्राकडे पाहिले तर १० हजार डॉलर्स किमतीच्या वस्तू एका छोट्या बॉक्समध्ये येतात; पण हस्तकलेच्या वस्तू खूप मोठ्या आहेत. कंटेनरमध्ये १५,००० डॉलर्सचा माल बसतो. हा माल बाजारात पाठवण्यासाठी ६,००० डॉलर्स खर्च झाले, तर कारागीर जगणार कसे? असे बैद यांनी म्हटले.

टॅग्स :Indiaभारतwarयुद्धartकला