शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

२२... वाडी...संमेलन

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

(फोटो)

(फोटो)
गरज भासल्यास आंदोलन करू
एम. पी. सिंह : भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे संमेलन
वाडी : भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ हा देशातील मोठी संघटना आहे. सध्याचे केंद्र सरकारचे धोरण मजदूर संघाच्या विचारसरणीला अनुसरून आहे. मात्र, सरकारने या धोरणात बदल करून कामगारांच्या हितावर गंडांतर आणण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलन उभारले जाईल, असा इशारा भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एम. पी सिंह यांनी दिला.
आयुध निर्माणी, अंबाझरी स्थित समाज सदन हॉलमध्ये भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाच्या तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संमेलनाला सुरुवात करण्यात आली. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे महामंत्री विरजेश उपाध्याय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्ष कैलासनाथ शर्मा, रमेश पाटील, अशोक भुतडा, आयुध निर्माणीचे महाप्रबंधक सौरभ कुमार, संरक्षक श्रीराम वाटवे, स्वागताध्यक्ष आ. समीर मेघे आदी मान्यवर उपस्थित होते.
एम. रगदळे व ब्रिजेश सिंह यांनी संमेलनाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. केंद्र सरकारने रक्षा उत्पादन क्षेत्राकडे आजवर दुर्लक्ष केल्याचा आरोप गोविंंदराव आठवले यांनी केला. संघटनेच्या संख्यात्मक वाढीसोबतच गुणात्मक विकास करणे गरजेचे आहे. यात भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ आघाडीवर आहे, असे प्रतिपादन सौरभ कुमार यांनी केले.
या संमेलनात शासनाच्या धोरणांसोबतच कामगारांच्या विविध समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. संचालन हर्षल ठोंबरे यांनी केले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून ठराव पारित करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या प्रसंगी नरेंद्र तिवारी, दिनकर जोशी, व्ही. नावडे, ओ. पी. उपाध्याय, विनय इंगळे, महेश चरडे, सचिन धोटाने, डी. एस. राजूरकर यांच्यासह देशभरातील एक हजारपेक्षा अधिक सदस्य सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)
***