शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

'भारत माता की जय...' घोषणेमुळे 20 विद्यार्थ्यांची हकालपट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 12:54 PM

शाळेतील 20 विद्यार्थ्यांची  'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्यामुळे शाळा प्रशासनानं केली हकालपट्टी

रतलाम :  मध्य प्रदेशमधील शालेय विद्यार्थ्यांना भारत माता की जय घोषणा देणं चांगलंच महागात पडलं आहे. येथील रतलाम जिल्ह्यातील एका कॉन्व्हेंट शाळेतील 20 विद्यार्थ्यांची  'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्यामुळे शाळा प्रशासनानं हकालपट्टी केल्याचं वृत्त आहे. इतकंच नाही तर त्यांना परीक्षा देण्यासही परवानगी नाकारण्यात आली. 

रतलाममधील नामली येथे सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेतील ही घटना आहे. शुक्रवारी इयत्ता नववीत शिकणा-या  विद्यार्थ्यांनी शाळेत 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर शाळा प्रशासनाने  20 विद्यार्थ्यांना शाळेतून हाकललं आणि परीक्षा देण्यासही मज्जाव केला.  

या प्रकारामुळे संतापलेले विद्यार्थ्यांचे पालक शाळेविरोधात पोलीस स्थानकाजवळ जमा झाले. पण नंतर हे प्रकरण मिटविण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पालकांनी नरमाईची भूमिका घेतल्याची माहिती आहे. पण या संपूर्ण घटनेबाबत शाळा प्रशासनाने मौन धारण केलं आहे.  

टॅग्स :SchoolशाळाMadhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थी