शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

विहिरींच्या पाण्याची पातळी घटली चाराप्रश्न गंभीर : सुळे कालव्यास पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:27 PM

खामखेडा : परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने सुळे डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खामखेडा : परिसरातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने सुळे डाव्या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खामखेडा परिसरातील शेती व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणामुळे बेभरोशाचा झाला असून, सध्याच्या प्रचंड उकाड्यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचन व चाºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे.गावाच्या उत्तर बाजूला मोठ्या प्रमाणात पर्वतरांगा आहेत. त्यांच्या पायथ्याशी संपूर्ण शेती आहे. त्यामुळे या परिसरातील शेती ही पावसाळ्यात डोंगरांवर पडणाºया पाण्यावर अवलंबून आहे. या डोंगरांवर दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. परंतु हे पावसाचे पडणारे पाणी डोंगरावरून अडविण्यासाठी डोंगराच्या दºयांमध्ये मोठे नालाबांध नसल्याने हे पाणी थेट नदीतून वाहून जाते. चालू वर्षी जरी चांगला प्रमाणात पाऊस झाला असला तरी, पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी मोठे धरण किंवा पूर्वीच्या नालाबल्डिंग आज अस्तिवात नसल्याने पाणी साठवून ठेवता आलेले नाही.