शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

पाऊस आला अन् सुरु झाली स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 9:23 PM

या वर्षातील पावसाळ्याचे तीन महीने संपत आले तरीही न्यायडोंगरी गावात एकदाही असा पाऊस पडलेला नव्हता गुरुवारी मात्र अचानक बऱ्यापैकी पाऊस सुरु झाला .ग्रामस्थांनी पावसाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करीत आंनद घेतला.

न्यायडोंगरी : या वर्षातील पावसाळ्याचे तीन महीने संपत आले तरीही न्यायडोंगरी गावात एकदाही असा पाऊस पडलेला नव्हता गुरुवारी मात्र अचानक बऱ्यापैकी पाऊस सुरु झाला .ग्रामस्थांनी पावसाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करीत आंनद घेतला. प्रत्येकाच्या घरांच्या छतावरील पानी खाली ओघळू लागताच प्रचंड पाणी टंचाईने त्रस्त झालेले न्यायडोगरीकर मिळेल त्या भांडयामध्ये छताचे पानी साठऊ लागले . जनु काही पाणी साठविन्याची स्पर्धाच लागली की काय असे चित्र संपूर्ण गावात दिसत होते . कही महिलांनी तर संधी साधुन भांडे व कपडे धुवून घेतले. पुन्हा पाणी मिळेल की नाही अशीच सर्वांची भावना होती. कारण गेल्या तीन महीन्यांपासूनसर्वांना पाणी विकत घ्यावे लागत होते. त्यात वापरा साठीचे पानी पन्नास रूपयांना दोनशे लीटर तर पिण्याचे एक रूपयास एक लीटर असा भाव मोजावा लागत होता. चारच दिवसांपूर्वी पाणी विक्र ेत्यांनी भाव वाढीची घोषणा करु न सर्वाना धडकी भरविली होती. असे असतानाच पाऊस सुरु झाल्याने प्रत्येकाने पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ न देता पूर्ण पाण्याचा उपभोग घेतला . दररोज ५० ते १०० रु पयांचे पाणी विकत घ्यावे लागत होते. शोधून पाणी उपलब्ध करावे लागत होते . एकच दिवस पडलेला पाऊस पुन्हा येतो की नाही याची शास्वती कोणीही देऊ शकत नाही म्हणूनअसेल तेवढी रिकामी भांडी पाण्याने भरूनच घेतले. दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे शेतकरी सह नागरिक चिंतेत दिसत आहे. 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRainपाऊस