निफाड : यावर्षी पावसाने दडी मारल्याने निफाड तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा तसेच वाढती महागाई कमी करावी या इतर मागण्याचे निवेदन निफाड तालुका युवक कॉग्रेसच्या वतीने निफाडचे नायब तहसीलदार योगेश शिंदे यांना देण्यात आले. ...
महापालिकेने शहरातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी यापूर्वीच वॉटर आॅडिट केले आहे. त्यानंतर हायड्रोलीक मॉडेलदेखील तयार करण्यात आले आहे. त्यानुसार पाणीपुरवठ्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. नवविकसित भागात नवीन जलवाहिन्या टाकणे आणि काही अस्तित्वातील जलवाहिन् ...
राज्य सरकारने मूग, उडीद व सोयाबीन खरेदीसाठी मार्केट फेडरेशनच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले असून, त्यासाठी मूगाला ६९७५ रूपये, उडीद ५६०० रूपये व सोयाबीन ३३९९ रूपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. बाजारात व्यापा-यांकडून शेतक-यांची ...
केंद्र सरकारच्या २०१६ दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी ‘महा मदत’ ही संगणक प्रणाली विकसित केली असून गाव, मंडळ, तालुका पातळीवर पडणा-या पावसाचे मोजमाप करण्यासाठी ‘एमआरसॅक’ या ...
नाशिक-नगरचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी दमणगंगा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे तर ठाणे जिल्ह्यातील वाहून जाणारे पाणी अडवून तेथे धरण बांधण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या धरणामुळे नाशिक, नगरमधील सर्व धरणे पूर्ण भरतीलच शिवाय जायकवाडीही भरेल आणि प ...
रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडली जातात, या झाडांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न केले जातात; मात्र ते फारसे यशस्वी होत नाहीत़ तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणे आवश्यक असून, यासाठी ‘हरित महामार्ग’ प्रकल्पाचा संकल्प करण्यात आला आहे़ ...
मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी उच्च न्यायालयात विविध दोन याचिकांवर तातडीने बुधवारीच (दि. २४) सुनावणी करण्यास न्यायमूर्तींनी दिवाळीनंतर सुनावणी घेण्याचे सकाळी सांगितले तथापि, तातडीची बाब दुपारी पुन्हा निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायमूर्ती ...
जायकवाडी धरणासाठी समन्यायी पाणीवाटप करण्याच्या दृष्टीने नाशिक जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड या धरणांतून सुमारे साडेतीन टीएमसी पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे आदेश जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाला मंगळवारी प्राप्त झाल ...
जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्यास नाशिककरांचा विरोध सुरू असतानाच दुसरीकडे जिल्ह्णातील गंगापूर, दारणा व पालखेड धरणातून शुक्रवारपासून पाच दिवस पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने जाहीर केला असून, अडथळा आणणाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. ...