येवला तालुक्यातील धानोरे येथील दोन मुले गावातील बंधारा वजा खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. मनोज काशीनाथ कांबळे (१६) व अनिल अर्जुन राजपूत (१५) हे गुरुवारी दुपारी बकऱ्या चारण्यासाठी गेले असता घरी परतलेच नाहीत. ...
ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावर शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने भाविकांचे प्रचंड हाल झाले, तर व्यावसायिकांचीही तारांबळ उडाली. नवरात्रोत्सवातील सहावी माळ असून, शुक्रवारी देवीचा वार असल्याने गडावर सुमारे ५० हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. ...
आता गेल्या अनेक दिवसांपासून भगदाड पडलेला पाण्याच्या पाटाचा तो भाग तसाच असल्याने शासनाच्या संबंधित विभागाने मातीचा बांध टाकण्यासाठी भर टाकणे गरजेचे आहे. ...
ज्ञानवर्धिनी विद्या प्रसारक मंडळ संचलित डे केअर सेंटर शाळेच्या वतीने स्व. आनंद जोर्वेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हास्तरीय बालकवी स्पर्धा डे केअर सेंटर शाळेत उत्साहात संपन्न झाली. ...
शहरात दरदिवसाआड सोनसाखळी चोरीच्या घटना कुठे ना कुठे घडत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने सोनसाखळी चोरी करणाऱ्या चौघांना बेड्या ठोकल्या असल्या तरी अद्याप शहरात जरब निर्माण झालेली नाही. ...
जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात राजी-नाराजीचे चित्र पहावयास मिळाले असून, त्यात नाशिक पूर्व मतदारसंघातील राजकीय घटनांनी वेगळेच वळण घेतले. भाजपाच्या अखेरच्या यादीतही विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी ...
नाशिक- मध्य नाशिक मतदार संघात आधी उमेदवारीसाठी स्पर्धा करणाऱ्या कॉँग्रेस पक्षात मात्र माघारीसाठी दोन दिवसांपासून स्पर्धा सुरू झाली. आधी कॉँग्रेस गटनेता शाहु खैरे यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली, मात्र त्यांनी नकार दिल्याने ऐनेवळी प्रदेश प्रवक्तया डॉ ...