मुंगसरे-चांदशी दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याने नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे, मानेचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने थातूरमातूर खड्डे बुजवले होते, परंतु महिना होत नाही तोच खड्डे पूर्ण मोकळे झाले ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेतर्फे जेलरोडच्या गणेश व्यायामशाळा सभागृहात दहावीत मराठीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...
परिसरातील सामनगाव, कोटमगाव, एकलहरेगाव या भागात पशुखाद्य म्हणून ‘घास’ या पिकाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात घास या पिकाची लागवड करतात. ...
ज्यांचे मन शांत आणि डोके शीतल असते, त्याच व्यक्ती जगात काही भव्य-दिव्य कार्य उभे करू शकतात. भडक डोक्याची माणसे अधिक विचार करू शकत नाहीत. त्याउलट शांत चित्त असणारी माणसे कोणत्याही प्रसंगात अधिक विचार करून मार्ग शोधतात. त्यामुळे मन शांत ठेवून उत्साहाने ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरून मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव येणारी कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...
आपल्या क्षमतेनुसार परमेश्वर आपल्याला संकटे आणि समस्या देतो. ही संकटे एखाद्या प्राण्याच्या शेपटासारखी असतात. प्राणी जशी सहज आपली शेपटी पाहिजे तशी हलवू शकतो, अगदी त्याचप्रमाणे मनुष्यदेखील आपल्या समस्यांवर मात करू शकतो. जीवनात उत्सव साजरे करायचे असेल तर ...
महापालिकेत सफाई कामगारांची भरती न करता आउटसोर्सिंगने भरती करण्याची कार्यवाही होत असून, त्याला सफाई कर्मचारी विकास युनियनने विरोध करण्यासाठी बुधवारी (दि.३०) भर पावसात निदर्शने केली. ...
वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या परतीच्या पावसाने दोन दिवसात सोंगणीस आलेल्या मका व बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्या ...