मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात अवकाळी पावसानंतर मका , सोयाबीन , रोपे ,कांदे , कपाशी , द्राक्षे आदि पिकांचे पंचनामे करण्यास सुरु वात झाली आहे. यात अनेक शेतकर्यांनी प्रधानमंत्री पिक योजनेचा अर्ज भरलेला असून प्रशासनाने दिलेल्या अदेशान ...
देशमाने : येवला तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीसह खरीप पिकांची धूळधाण झाली असून, देशमाने येथील गोई नदीला आलेल्या पुरामुळे नदीचा भूभाग खचला आहे. चुकीच्या बांधकामाचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याची तत्काळ चौकशी करुन संबंधिता ...
वडनेरभैरव : सरसकट कर्जमाफीसह वीजबिल वसुली थांबविण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी विविध समस्यांचा पाडाच शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडला. ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागासह पेठ तालुक्यात परतीच्या पावसाने कापणीस आलेले व कापून ठेवलेल्या भात, नागली, वरई, उडीद, भुईमूग आदी पिकांची नासाडी केली आहे. यामुळे आदिवासी शेतकरी हतबल झाले आहेत. या पाशर््वभूमीवर आमदार नरहरी झिरवाळ यांच्या समव ...
वणी : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज व अचानक येणाऱ्या पावसाच्या भीतीमुळे तसेच कांदा दरातील तेजीची स्थिती पाहुन उत्पादकांनी कांदा विक्र ीसाठी अग्रक्र म दिला. ...
गंगापूर शिवारात शुक्रवारी व रविवारी वेगवेगळया घटनांमध्ये दोन महिलांचा विनयभंग झाला असून उपनगरमधील एक महिलेचा विनयभंग करतानाच संशयिताने धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. शहरात अशा प्रकारच्या गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ ह ...
वणी : अतिवृष्टीच्या तडाख्याने हैराण व हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतक-यांना आता टमाट्याचा आधार आहे. ...
लासलगाव : दक्षिणेकडील राज्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यातही कांदा आवक घटल्याने येथील बाजार समितीत सोमवारी तीनशे रूपयांची तेजी होऊन ५६९७ रूपये सर्वाधिक भाव जाहीर झाला. ...
मनमाड: येथून जवळच असलेल्या माळेगाव (कर्यात) गावातील युवा शेतकरी किरण दतू उगले (३०) यांनी कर्जबाजारीपणा व अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. ...